शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

कारंजा तालुक्यात ८ ठिकाणी पार पडल्या उपग्रहाद्वारे ग्रामसभा

By admin | Updated: April 6, 2017 20:28 IST

कारंजा तालुक्यातील निवडक ८ गावामध्ये उपग्रहाद्वारे विशेप ग्रामसभा पार पडल्या.सिनेअभिनेता अमीर खान सह ईतर कलाकारांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.

सिनेअभिनेता अमीर खान सह ईतर कलाकारांनी साधला गावकऱ्यांशी संवाद कारंजा लाड : पाणी फांउडेशनकडून राबविण्यात येणाऱ्या "सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा" करीता कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत कारंजा तालुक्यातील १३६ ही गावांनी सहभाग नोंदविला यापैकी १०६ गावानी पाणी फाउंडेशनचा प्रशिक्षण कार्यक्रम पुर्ण केला. कारंजा तालुक्यातील निवडक ८ गावामध्ये उपग्रहाद्वारे विशेप ग्रामसभा पार पडल्या. या ग्रामसभांमध्ये पाणी फांउडेशनचे संस्थापक तथा सिनेअभिनेता अमीर खान व पाणी फांउडेशनचे राज्य समन्वयक डॉ अविनाश पोळ व अन्य सिनेकलाकार यांनी उपग्रहाद्वारे गावकऱ्यांशी संवाद साधला. डॉ अविनाश पोळ, अभिनेते भारत गणेशपुरे, सुनिल बर्वे, किरण राव, जितेंद्र जोशी, अमीर खान, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी गावकऱ्यांची संवाद साधून त्यांना पाण्याचे महत्व पटवून दिले. 

गावकऱ्यांशी संवादगाव पाणीदार करण्यासाठी गावकऱ्यांनी या वॉटर कप स्पर्धेत उत्फुर्तेपणे सहभाग घ्यावा. स्पर्धेदरम्यान गावकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात सिनेअभिनेता अमीर खान यांनी कारंजा तालुक्यातील लोणी अरब येथील गावकऱ्यांशी ५ एप्रिल रोजी संध्याकाळच्यावेळी संवाद साधला व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. अमीरजी बोलतांना म्हणाले की, गाव जर स्पर्धेदरम्यान एकत्र आलं तर गावात नक्कीच पाणी थांबेल व गाव पाणीदार होईल असा विश्वास अमीर खान यांनी गावकऱ्यांना दिला.