शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

कारंजा तालुक्यात ८ ठिकाणी पार पडल्या उपग्रहाद्वारे ग्रामसभा

By admin | Updated: April 6, 2017 20:28 IST

कारंजा तालुक्यातील निवडक ८ गावामध्ये उपग्रहाद्वारे विशेप ग्रामसभा पार पडल्या.सिनेअभिनेता अमीर खान सह ईतर कलाकारांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.

सिनेअभिनेता अमीर खान सह ईतर कलाकारांनी साधला गावकऱ्यांशी संवाद कारंजा लाड : पाणी फांउडेशनकडून राबविण्यात येणाऱ्या "सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा" करीता कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत कारंजा तालुक्यातील १३६ ही गावांनी सहभाग नोंदविला यापैकी १०६ गावानी पाणी फाउंडेशनचा प्रशिक्षण कार्यक्रम पुर्ण केला. कारंजा तालुक्यातील निवडक ८ गावामध्ये उपग्रहाद्वारे विशेप ग्रामसभा पार पडल्या. या ग्रामसभांमध्ये पाणी फांउडेशनचे संस्थापक तथा सिनेअभिनेता अमीर खान व पाणी फांउडेशनचे राज्य समन्वयक डॉ अविनाश पोळ व अन्य सिनेकलाकार यांनी उपग्रहाद्वारे गावकऱ्यांशी संवाद साधला. डॉ अविनाश पोळ, अभिनेते भारत गणेशपुरे, सुनिल बर्वे, किरण राव, जितेंद्र जोशी, अमीर खान, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी गावकऱ्यांची संवाद साधून त्यांना पाण्याचे महत्व पटवून दिले. 

गावकऱ्यांशी संवादगाव पाणीदार करण्यासाठी गावकऱ्यांनी या वॉटर कप स्पर्धेत उत्फुर्तेपणे सहभाग घ्यावा. स्पर्धेदरम्यान गावकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात सिनेअभिनेता अमीर खान यांनी कारंजा तालुक्यातील लोणी अरब येथील गावकऱ्यांशी ५ एप्रिल रोजी संध्याकाळच्यावेळी संवाद साधला व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. अमीरजी बोलतांना म्हणाले की, गाव जर स्पर्धेदरम्यान एकत्र आलं तर गावात नक्कीच पाणी थांबेल व गाव पाणीदार होईल असा विश्वास अमीर खान यांनी गावकऱ्यांना दिला.