शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

विहिरीत पडलेल्या निलगायीच्या पिलाला दिले जीवनदान

By admin | Updated: October 9, 2016 01:43 IST

सर्वधर्म आपतकालीन पथकाचे कार्य; उंबर्डा येथील घटना.

उंबर्डाबाजार(जि. वाशिम),दि. 0८- शेतात असलेल्या भुईंसपाट विहीरीत पडलेल्या निलगायीच्या पाडसाला तीन तासाच्या अथक परिश्रमाने सर्वधर्म आपातकालीन पथकाच्या उंबर्डाबाजार येथील युवकांनी विहीरी बाहेर काढुन जीवनदान दिल्याची घटना घडली.ग्राम उंबर्डाबाजार येथील शेतकरी सागर चिरडे यांचे दुघोरा शेत शिवारात उंबर्डाबाजार ,दुघोरा रस्त्यालगत शेती असून विहीरीचे बांधकाम करण्यात आले नसल्याने विहीरीजवळ येईपर्यंंत विहीर दिसत नाही. अशातच ७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास शेतातून जाणार्‍या निलगायीच्या कळपातील एक पाडस अचानक विहीरीत पडले.सदरची घटना सागर यांचे काका यांनी पाहिली व याची माहिती तातडीने उंबर्डाबाजार येथील काळेकर यांना देताच सदरची माहिती त्यांनी आपातकालीन पथकाचे उंबर्डाबाजार येथील गणेश हळदे व वनविभागाला दिली. क्षणाचाही विलंब न करता आपतकालीन पथकाचे गणेश हळदे, महेश दिघडे, रोहन देंडव तुषार चिरडे, काळेकर यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी निलगायीचे पाडस विहीरीच्या पाण्यात पोहून थकुन अखेरचे क्षण मोजत असल्याचे पाहून गणेश हळदे व रोहन देंडव यांनी विहीरीत उडी मारुन निलगायीचरूत्त पाडसाला आधार दिला. निलगायीच्या पाडसाला विहीरी बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी काहीच साहित्य उपलब्ध नसल्याने पथकातील युवकांनी रबरी पार्इृपचा वापर करुन निलगायीच्या पाडसाला विहीर बाहेर काढुन शेतात सोडून दिले. निलगायीच्या पाडसाला जीवनदान देणार्‍या आपातकालीन पथकातील कार्यकत्यांचे स्वागत होत असतांना वनविभागाच्या कारभाराबाबत मात्र अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.