शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सोयाबीनला ५५00 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव द्या

By admin | Updated: November 12, 2014 23:14 IST

शेतक-यांना चरितार्थ भागविने बनले कठीण: तहसीलदारांना निवेदन.

वाशिम: कायम संकटाचा सामना करणार्‍या वाशिम जिल्हय़ातील शेतकर्‍यांच्या सोयाबीन या मुख्य पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट आली आहे. त्यामुळे चरितार्थ भागविण्याचा प्रश्न निर्माण झालेल्या शेतकर्‍यांच्या अल्प उत्पादीत सोयाबीन िपकाला किमान ५५00 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.यासंदर्भात तहसिलदारांसह जिल्हाधिकार्‍यांना व कृषी मंत्र्यांना निवेदन पाठविण्या त आले आहे. जिल्हय़ातील सर्व शेतकर्‍यांवर संकटाची मालिका सुरुच असल्याने शेतकरी मेताकुटीस आला आहे. नुकतीच सोयाबीनची काढणी केलेल्या शे तकर्‍यांना पिकासाठी एकरी झालेला खर्चही वसुल झाला नसल्याने पुढचे पिक येईपर्यंत चरितार्थ चालवावा कसा असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. जिल्हय़ा तील २ लाख ८८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. उर्वरीत क्षेत्रावर क पाशी, तुर, उडीद, मुग ज्वारी, बाजरी, मका सुर्यफूल आदी पिकांची पेरणी शे तकर्‍यांनी केली होती. परंतु खरीपाच्या मोसमात पावसाच्या लहरीपणामुळे शे तकर्‍यांचे हिरवे स्वप्न पुरते चकना चुर झाले. पावसाचा लहरीपणा सोबतच विविध किडींचा प्रादुर्भाव यामुळे जिल्हयातील शेतकर्‍यांच्या प्रमुख व नगदी सोयाबीन िपकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. एकरी ५0 किलोपासून ३ क्विंटलपर्यंतच शे तकरी सोयाबीनचे उत्पादन घेवू शकले. एकीकडे पिकासाठी झालेला खर्च व सोयाबीनला ३२00 रुपये प्रतिक्विंटल असलेला भाव लक्षात घेता आधीच उत् पादनात प्रचंड घट आलेल्या शेतकर्‍यांना झालेला खर्च होणे नाही. त्यामुळे उदरनिर्वाह भागविण्याचा प्रश्न लक्षात घेता शेतकर्‍यांच्या उत्पादीत सोयाबीनला प्र ितक्विंटल ५५00 रुपये हमी भाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे कृष्णा चौधरी, रवि मोरे, विजय खिल्लारी, दिपक भिसडे, नितीन वानखेडे, दिपक इंगोले, भागवत मापारी आदिंनी तहसिलदार तथा इतरांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.