शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सर्वच स्तरातून गवळींना पाठबळ

By admin | Updated: May 17, 2014 23:10 IST

भावना गवळी यांना मराठा,आदिवासी, दलित व बहुजन अशा सर्वच समाजातील मतदारांनी निवडून दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाशिम: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या उमेदवार भावना गवळी यांना मराठा, आदिवासी, दलित व बहुजन अशा सर्वच समाजातील मतदारांनी मते देऊन निवडून दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी देशभरात मोदी लाट आलेली होती; तिचा फायदा यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर झाला. तसेच या मतदारसंघात भावना गवळी यांनी मागील पाच वर्षापासून सातत्याने ठेवलेला जनसंपर्क, त्या माध्यमातून विविध समाजातील जोडलेले कार्यकर्ते व लोक , कुणाच्याही विरोधात भूमिका न ठेवता केलेली विकास कामे या बाबी गवळीचे प्लसपाईंट ठरल्या. दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवार कोण राहणार याबाबत शेवटच्या क्षणापर्यत राहिलेली अनिश्‍चितता, पक्षाकडून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघें यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आल्याने त्यांना संपुर्ण मतदारसंघात व्यक्तिश: जनसंपर्क साधण्यात वेळ कमी पडला. योग्य समन्वयाचा अभाव, जिल्ह्यातील वाशिम व कारंजा या दोन मतदारसंघात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या जाहीर प्रचारसभा न होणे,आदी बाबींमुळे मतदारांमध्ये वेगळाच संदेश गेला. परिणामी, राकाँचा पुसद मतदारसंघाचा अपवाद वगळता यवतमाळ, राळेगाव या काँग्रेसकडे असलेल्या दोन विधानसभा मतदारसंघाते काँग्रेसचे उमेदवार मोघे यांच्यापेक्षा सेनेच्या गवळींना २८ व २७ हजारांची आघाडी मिळाली. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कारंजा मतदारसंघात सुमारे ४ हजार मतांनी आघाडी मिळाली. परिणामी शिवसेनेच्या भावना गवळी यांचा लागोपाठ चवथ्यांदा लोकसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला.