शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

वृक्ष संवर्धनाकडे वन विभागाचे विशेष लक्ष!

By admin | Updated: March 16, 2017 02:55 IST

वन व्यवस्थापन समित्यांसह सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांंची मदत घेतली जात आहे.

वाशिम, दि. १५- वन विभागाकडून वृक्ष लागवडीसोबतच संवर्धनावरही विशेष भर दिला जात असून, यासाठी हरितसेना, वन व्यवस्थापन समित्यांसह सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांंची मदत घेतली जात आहे. ही बाब वृक्षांची संख्या वाढण्याकरिता पोषक ठरत असल्याचे दिसून येत आहे.शासनाने गतवर्षी २ जुलै २0१६ रोजी राबविलेल्या वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्ह्यात २.२२ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे ७0 टक्के वृक्षांचे संगोपन, संवर्धन करण्यात विविध यंत्रणांना अपेक्षित यश मिळाले आहे, अशी माहिती वाशिम वनपरिक्षेत्राधिकारी एस.आर. नांदुरकर यांनी दिली. आगामी तीन वर्षांंत जिल्ह्यात पाच ते सहा लाख वृक्षांची प्रत्यक्ष लागवड केली जाणार असून, त्याच्या संगोपनाकरिता विशेष परिश्रम घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी आगामी काळात विविध उपक्रम हाती घेतले जाणार असून, ते यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सध्या ह्यग्रीन आर्मीह्ण सदस्यांची ऑनलाइन नोंदणी केली जात आहे.