शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

‘समृद्धी’चे भूसंपादन अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 06:47 IST

नागपूर ते मुंबई सुपर एक्सप्रेस वे अर्थात समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. १,०९३ हेक्टर संपादित करण्यात आली असून

- सुनील काकडेवाशिम -  नागपूर ते मुंबई सुपर एक्सप्रेस वे अर्थात समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. १,०९३ हेक्टर संपादित करण्यात आली असून, त्यापोटी संबंधित १ हजार ९९७ शेतकऱ्यांना ३८४.५२ कोटी रुपयांचा मोबदलादेखील वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी तथा प्रशासक सुनील माळी यांनी सोमवारी दिली.नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्याातील कारंजा लाड, मंगरूळपीर, मालेगाव आणि रिसोड या चार तालुक्यांतील ५४ गावांमधून एकंदरीत १ हजार ४०९ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यात वनविभागाच्या मालकीची १३४ हेक्टर आणि शासकीय मालकीची ७० हेक्टर जमीन असून उर्वरित जमीन शेतकºयांच्या मालकीची आहे. दरम्यान, सुपीक जमिनी देण्यास मध्यंतरी काही शेतकºयांमधून प्रखर विरोध दर्शविण्यात आल्याने भूसंपादनाची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. यादरम्यान रेडी रेकनर दराच्या पाचपट मोबदला देण्याची तयारी शासनाने दर्शवून शेतकºयांना समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्याचे आवाहन केले. त्यानुसार, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत २३ जुलै २०१७ रोजी कारंजा येथून ‘अल्फाबेटीकल’ पद्धतीनुसार शेतकºयांकडून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत (११ जून पर्यंत) अपेक्षित १,४०९ हेक्टरपैकी शेतकºयांची ८६४ हेक्टर व शासकीय २२९ हेक्टर अशी एकूण १,०९३ हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे.   

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnewsबातम्या