शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकर्‍यांना दोन कोटी रुपये विमा मिळणार

By admin | Updated: July 20, 2014 22:57 IST

६ हजार ६५९ शेतकर्‍यांचा समावेश

मानोरा : जगाचा पोशींदा म्हणवणार्‍या शेतकर्‍यांना नैसर्गीक आपत्तीक मदत मिळावी म्हणून राज्यशासनाने राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना सुरु केली आहे. गतवर्षी मानोरा तालुक्यातील ६ हजार ६५९ शेतकरी पात्र ठरले असून त्यांना एक कोटी ९५ लाख ५९ हजार ७९९ रुपये म्हणजेच सुमार दोन कोटी रुपये विम्यापोटी मिळणार आहेत.१७ हजार ४६१ लाभार्थी शेतकर्‍यांनी १२ हजार ११३ हेक्टर जमीनीचा पिकविमा काढला होता यासाठी या सर्व शेतकर्‍यांनी ४१ लाख ३७ हजार ६१४ रुपये विम्यापोटी भरले होते. त्यामध्ये दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मानोरा येथे १५ हजार ७९0 लाभधारकांनी १0 हजार ९१८ हेक्टर शेतीा विमा भरला होता, भारतीय स्टेट बँक शाखा मानोरा येथे १ हजार ४0६ शेतकर्‍यांनी ९३५ हेक्टर जमिनीचा तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत २६५ शेतकर्‍यांनी २५९ हेक्टर जमिनी विमा भरला होता. १७ हजार ४६१ शेतकर्‍यांपैकी उडीद पिकासाठी ४५ शेतकरी, मुग पिकासाठी ४७ शेतकरी सोयाबीन पिकासाठी ७ हजार ६९७ शेतकर्‍यांनी पैसे भरले होते अशा एकूण ७ हजार ७८९ शेतकर्‍यांना विमा लागू झाला नाही मात्र खरीप ज्वारीच्या विमा काढणार्‍या २ हजार ३६६ शेतकर्‍यांना तसेच कपाशी पिकाचा विमा काढणार्‍या ५ हजार १५२ शेतकर्‍यांपैकी २१३१ शेतकर्‍यांना विमा लागू झाला म्हणजेच १७ हजार ४६१ शेतकर्‍यांपैकी ६६५९ शेतकर्‍यांचा विमा लागू झाला हे विशेष.कपाशी पिकाच्या विम्यापोटी १ कोटी ६२ लाख, ६५ हजार ७५७रुपये, तुर पिकाच्या विम्यासाठी १७ लापख ३९ हजार ७६0 रुपये तर ज्वारी पिकाच्या विम्यापोटी १५ लाख ५४ हजार २८२ रुपये असे एकूण सुमारे दोन कोटी रुपये शेतकर्‍यांना विम्या पोटी मिळणार आहेत.** पिकविम्याचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा  शासनाचे वतीने राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना सुरु आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती मध्ये शेतकर्‍यांचे पिक खराब होते किेंवा नुकसान होते. यावर्षी पावसाअभावी शेतकर्‍यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. काहींनी दुबार पेरणी केली आहे. अशा परिस्थितीत जर पिक विमा काढला तर निश्‍चितच त्याचा फायदा शेतकर्‍यांना होतो म्हणून शेतकर्‍यांनी पिकविमा काढावा तसेच तलाठी, बँकेने त्यांना त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन येथील तालुका कृषी अधिकारी समाधान पडघान यांनी केले आहे.