शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

शेतकर्‍यांना दोन कोटी रुपये विमा मिळणार

By admin | Updated: July 20, 2014 22:57 IST

६ हजार ६५९ शेतकर्‍यांचा समावेश

मानोरा : जगाचा पोशींदा म्हणवणार्‍या शेतकर्‍यांना नैसर्गीक आपत्तीक मदत मिळावी म्हणून राज्यशासनाने राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना सुरु केली आहे. गतवर्षी मानोरा तालुक्यातील ६ हजार ६५९ शेतकरी पात्र ठरले असून त्यांना एक कोटी ९५ लाख ५९ हजार ७९९ रुपये म्हणजेच सुमार दोन कोटी रुपये विम्यापोटी मिळणार आहेत.१७ हजार ४६१ लाभार्थी शेतकर्‍यांनी १२ हजार ११३ हेक्टर जमीनीचा पिकविमा काढला होता यासाठी या सर्व शेतकर्‍यांनी ४१ लाख ३७ हजार ६१४ रुपये विम्यापोटी भरले होते. त्यामध्ये दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मानोरा येथे १५ हजार ७९0 लाभधारकांनी १0 हजार ९१८ हेक्टर शेतीा विमा भरला होता, भारतीय स्टेट बँक शाखा मानोरा येथे १ हजार ४0६ शेतकर्‍यांनी ९३५ हेक्टर जमिनीचा तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत २६५ शेतकर्‍यांनी २५९ हेक्टर जमिनी विमा भरला होता. १७ हजार ४६१ शेतकर्‍यांपैकी उडीद पिकासाठी ४५ शेतकरी, मुग पिकासाठी ४७ शेतकरी सोयाबीन पिकासाठी ७ हजार ६९७ शेतकर्‍यांनी पैसे भरले होते अशा एकूण ७ हजार ७८९ शेतकर्‍यांना विमा लागू झाला नाही मात्र खरीप ज्वारीच्या विमा काढणार्‍या २ हजार ३६६ शेतकर्‍यांना तसेच कपाशी पिकाचा विमा काढणार्‍या ५ हजार १५२ शेतकर्‍यांपैकी २१३१ शेतकर्‍यांना विमा लागू झाला म्हणजेच १७ हजार ४६१ शेतकर्‍यांपैकी ६६५९ शेतकर्‍यांचा विमा लागू झाला हे विशेष.कपाशी पिकाच्या विम्यापोटी १ कोटी ६२ लाख, ६५ हजार ७५७रुपये, तुर पिकाच्या विम्यासाठी १७ लापख ३९ हजार ७६0 रुपये तर ज्वारी पिकाच्या विम्यापोटी १५ लाख ५४ हजार २८२ रुपये असे एकूण सुमारे दोन कोटी रुपये शेतकर्‍यांना विम्या पोटी मिळणार आहेत.** पिकविम्याचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा  शासनाचे वतीने राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना सुरु आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती मध्ये शेतकर्‍यांचे पिक खराब होते किेंवा नुकसान होते. यावर्षी पावसाअभावी शेतकर्‍यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. काहींनी दुबार पेरणी केली आहे. अशा परिस्थितीत जर पिक विमा काढला तर निश्‍चितच त्याचा फायदा शेतकर्‍यांना होतो म्हणून शेतकर्‍यांनी पिकविमा काढावा तसेच तलाठी, बँकेने त्यांना त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन येथील तालुका कृषी अधिकारी समाधान पडघान यांनी केले आहे.