शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

विष प्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या

By admin | Updated: August 27, 2014 00:00 IST

इंझोरी येथील घटना

इंझोरी : नापिकीला कंटाळून येथील एका ३२ वर्षीय शेतकर्‍याने २४ ऑगस्टच्या रात्री स्वत:च्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार मृतक शेतकर्‍याचे नाव गोपाल मारोती लटके असे आहे. त्यांच्याकडे वडिलोपाजिर्त ११ एकर शेती होती; पण ती अडाण धरणाच्या निर्मितीत गेली. त्यापैकी अंदाजे २ एकर शेती पाण्याखाली येत नसल्याने मारोती लटके मागील बर्‍याच वर्षांपासून वहिती करतात. यावर्षी निसर्गाचा लहरीपणामुळे त्यांना तिबार पेरणी करावी लागली. तसेच पीक जमिनीवर आल्यानंतर जंगली प्राण्यांनी धुडगूस घातला. डोळ्यादेखत सदर शेतकर्‍याचे अतोनात नुकसान झाले. शेतात लावलेला पैसा निघणे कठीण झाल्याने त्यांच्यात नैराश्य आले. बुडीत क्षेत्रात जमीन असल्याने बँकही कर्ज देत नाही त्यातच डोक्यावर सावकाराचे कर्ज, वन्यप्राण्यांचा त्रास या सर्व बाबीला कंटाळून त्यांनी २४ ऑगस्टला विष प्राशन केले. त्यांना लगेच कारंजा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. येथे प्रथमोपचारानंतर त्यांना अकोला रवाना करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुले, वडील, चार बहिणी असा परिवार आहे.