शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

विष प्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या

By admin | Updated: August 27, 2014 00:00 IST

इंझोरी येथील घटना

इंझोरी : नापिकीला कंटाळून येथील एका ३२ वर्षीय शेतकर्‍याने २४ ऑगस्टच्या रात्री स्वत:च्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार मृतक शेतकर्‍याचे नाव गोपाल मारोती लटके असे आहे. त्यांच्याकडे वडिलोपाजिर्त ११ एकर शेती होती; पण ती अडाण धरणाच्या निर्मितीत गेली. त्यापैकी अंदाजे २ एकर शेती पाण्याखाली येत नसल्याने मारोती लटके मागील बर्‍याच वर्षांपासून वहिती करतात. यावर्षी निसर्गाचा लहरीपणामुळे त्यांना तिबार पेरणी करावी लागली. तसेच पीक जमिनीवर आल्यानंतर जंगली प्राण्यांनी धुडगूस घातला. डोळ्यादेखत सदर शेतकर्‍याचे अतोनात नुकसान झाले. शेतात लावलेला पैसा निघणे कठीण झाल्याने त्यांच्यात नैराश्य आले. बुडीत क्षेत्रात जमीन असल्याने बँकही कर्ज देत नाही त्यातच डोक्यावर सावकाराचे कर्ज, वन्यप्राण्यांचा त्रास या सर्व बाबीला कंटाळून त्यांनी २४ ऑगस्टला विष प्राशन केले. त्यांना लगेच कारंजा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. येथे प्रथमोपचारानंतर त्यांना अकोला रवाना करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुले, वडील, चार बहिणी असा परिवार आहे.