शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बॅरेजमधील पाणी एकबुर्जी येथील धरणात नेण्यास शेतक-यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 19:58 IST

वाशिम : पैनगंगा नदीवरील बॅरेजमधील पाणी एकबुर्जी येथील धरणात नेण्याच्या घोषणेच्या निषेधार्थ व असे होवु नये यासाठी जुमडा , अटकळी, टो,येवती, कोकलगाव, अडगाव, गणेशपुर, बोरखेडी, वाघोली, इत्यादी परिसरातील हजारो श्ेतकºयांच्या स्वाक्षरीचे निवेदन पालकमंत्री संजय राठोड, कार्यकारी अभियंता लघुसिंचन विभाग वाशिम,  जिल्हाधिकारी वाशिम, यांना निवेदन देण्यात आले. 

ठळक मुद्देशेतक-यांचे स्वाक्षरी अभियानपालकमंत्री व जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पैनगंगा नदीवरील बॅरेजमधील पाणी एकबुर्जी येथील धरणात नेण्याच्या घोषणेच्या निषेधार्थ व असे होवु नये यासाठी जुमडा , अटकळी, टो,येवती, कोकलगाव, अडगाव, गणेशपुर, बोरखेडी, वाघोली, इत्यादी परिसरातील हजारो श्ेतकºयांच्या स्वाक्षरीचे निवेदन पालकमंत्री संजय राठोड, कार्यकारी अभियंता लघुसिंचन विभाग वाशिम,  जिल्हाधिकारी वाशिम, यांना निवेदन देण्यात आले. जुमडा येथील पैनगंगा  नदीवरील बॅरेज २०१६- १७ मध्ये कार्यान्वीत झाले आहे. या बॅरेजमुळे जुमडा येथील व  परिसरातील शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली  आली आहे तसेच पिण्याच्या पाण्याचा मोठा स्त्रोत या गावाच्या परिसरात उपलब्ध नाही.भिषण पाणी टंचाईतील ही गावे बॅरेजमुळे पाण्याच्या स्वयंमपूर्णतेकडे वाटचाल करत आहेत. अशातच सिंचनासाठी कर्ज काढुन सिचंन  व्यवस्था व याच शेतकºयांनी कार्यान्वीत केली आहे.यामध्ये भरपुर शेतकºयांची विजेची सोय करणारी पोटची भाकर म्हणजे मालकीची शेतजमीन शासनाने हस्तांतरीत केली आहे. शेतजमीन गेली तर त्याच फायदा याच भागातील शेतकºयांना होईल या आशेने शेतकºयांनी जमीनी दिल्या. परंतु नुकत्याच वाशिममधुन झालेल्या घोषणेचा संदर्भ लक्षात घेता हे पाणी वाशिम शहराला पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काही पुढारी एकबुर्जी धरणामध्ये नेण्याच्या आटोकाट प्रयत्नात दिसत आहेत. त्यांच्या या संदर्भातील वर्तमानपत्रात छापुन आलेल्या बातमीतील घोषणेच्या निषेधार्थ या परिसरातील शेतकरी निवेदन देवुन समाधान न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत  आहेत. सदरचे निवेदन देतांना नारायण गणपत शिंदे, उध्दव केशव शिंदे, जुमडा विनोद श्रीराम ठाकरे, मोहन किसन ठाकरे अटकळी,  सुर्यकांत राजाराम हजारे, अडगाव, यांचेसह वरील सर्व गावचे शेकडो नागरीक उपस्थित होते. सदर पाणी एकबुर्जी जलसाठ्यात नेण्यात भेटु नये असे जुमडा, कोकलगाव, अडगाव, टो व गणेशपुर येथील ग्रामपंचायतीचे ठराव सुध्दा निवेदनासोबत जोडले आहेत.