शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

बॅरेजमधील पाणी एकबुर्जी येथील धरणात नेण्यास शेतक-यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 19:58 IST

वाशिम : पैनगंगा नदीवरील बॅरेजमधील पाणी एकबुर्जी येथील धरणात नेण्याच्या घोषणेच्या निषेधार्थ व असे होवु नये यासाठी जुमडा , अटकळी, टो,येवती, कोकलगाव, अडगाव, गणेशपुर, बोरखेडी, वाघोली, इत्यादी परिसरातील हजारो श्ेतकºयांच्या स्वाक्षरीचे निवेदन पालकमंत्री संजय राठोड, कार्यकारी अभियंता लघुसिंचन विभाग वाशिम,  जिल्हाधिकारी वाशिम, यांना निवेदन देण्यात आले. 

ठळक मुद्देशेतक-यांचे स्वाक्षरी अभियानपालकमंत्री व जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पैनगंगा नदीवरील बॅरेजमधील पाणी एकबुर्जी येथील धरणात नेण्याच्या घोषणेच्या निषेधार्थ व असे होवु नये यासाठी जुमडा , अटकळी, टो,येवती, कोकलगाव, अडगाव, गणेशपुर, बोरखेडी, वाघोली, इत्यादी परिसरातील हजारो श्ेतकºयांच्या स्वाक्षरीचे निवेदन पालकमंत्री संजय राठोड, कार्यकारी अभियंता लघुसिंचन विभाग वाशिम,  जिल्हाधिकारी वाशिम, यांना निवेदन देण्यात आले. जुमडा येथील पैनगंगा  नदीवरील बॅरेज २०१६- १७ मध्ये कार्यान्वीत झाले आहे. या बॅरेजमुळे जुमडा येथील व  परिसरातील शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली  आली आहे तसेच पिण्याच्या पाण्याचा मोठा स्त्रोत या गावाच्या परिसरात उपलब्ध नाही.भिषण पाणी टंचाईतील ही गावे बॅरेजमुळे पाण्याच्या स्वयंमपूर्णतेकडे वाटचाल करत आहेत. अशातच सिंचनासाठी कर्ज काढुन सिचंन  व्यवस्था व याच शेतकºयांनी कार्यान्वीत केली आहे.यामध्ये भरपुर शेतकºयांची विजेची सोय करणारी पोटची भाकर म्हणजे मालकीची शेतजमीन शासनाने हस्तांतरीत केली आहे. शेतजमीन गेली तर त्याच फायदा याच भागातील शेतकºयांना होईल या आशेने शेतकºयांनी जमीनी दिल्या. परंतु नुकत्याच वाशिममधुन झालेल्या घोषणेचा संदर्भ लक्षात घेता हे पाणी वाशिम शहराला पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काही पुढारी एकबुर्जी धरणामध्ये नेण्याच्या आटोकाट प्रयत्नात दिसत आहेत. त्यांच्या या संदर्भातील वर्तमानपत्रात छापुन आलेल्या बातमीतील घोषणेच्या निषेधार्थ या परिसरातील शेतकरी निवेदन देवुन समाधान न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत  आहेत. सदरचे निवेदन देतांना नारायण गणपत शिंदे, उध्दव केशव शिंदे, जुमडा विनोद श्रीराम ठाकरे, मोहन किसन ठाकरे अटकळी,  सुर्यकांत राजाराम हजारे, अडगाव, यांचेसह वरील सर्व गावचे शेकडो नागरीक उपस्थित होते. सदर पाणी एकबुर्जी जलसाठ्यात नेण्यात भेटु नये असे जुमडा, कोकलगाव, अडगाव, टो व गणेशपुर येथील ग्रामपंचायतीचे ठराव सुध्दा निवेदनासोबत जोडले आहेत.