शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

शेतकरी पिक विमापासून वंचित

By admin | Updated: May 10, 2017 13:21 IST

तलाठीच्या हलगर्जीपणामुळे अनेक शेतकरी पिक विमा पासुन वंचित आहेत.

आसोला खुर्द : तलाठीच्या हलगर्जीपणामुळे अनेक शेतकरी पिक विमा पासुन वंचित आहेत. आसोला खुर्द, व हातोली तलाठी हा कारंजा ते मानोरा अपडाऊन करत  असल्याने आठवडयातुन शेतकऱ्यांना एकवेळ भेट देतात तरी अशा तलाठ्यांवर शासन कारवाई का करत नाही अशी चर्चा शेतकऱ्यांमधुन होत आहे. आसोला खुर्द, हातोली या  शिवारातील अनेक शेतकऱ्याला पिक विमा मिळाला नाही. तलाठी यांना विचारले असता तुमचा खाते क्रमांक चुकीचा आहे असे उडवाउडवीचे उत्तरे देतात.  या शिवारातील शेतकऱ्यांनी वारंवार तहसील येथे जावुन निवेदन दिले पण आसोला खुर्द, हातोली येथील तलाठी यांच्यावर काहीही फरक पडत नसल्याने अनेक श्ेतकरी पिक विमा पासुन वंचित आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याय व चुकीचा सर्व्हे करणाऱ्या तलाठीवर कडक कारवाई करुन चौकशी करण्याची  मागणी आसोला खुर्द, हातोली या शिवारातील  शेतकऱ्यांमधुन होत आहे.