शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शेतकरी आत्महत्येनंतरही कार्ली मदतीपासून वंचित

By admin | Updated: May 14, 2014 22:52 IST

दोन महिने उलटूनही अद्याप या आपादग्रस्तांना मदत मिळाली नसल्याने शेतकर्‍याची आर्थिक कोंडी होत आहे

कार्ली (वाशिम):वाशिम तालुक्यातील सर्वाधिक गारपीटग्रस्त कार्ली गावात दोन महिने उलटूनही अद्याप या आपादग्रस्तांना मदत मिळाली नसल्याने शेतकर्‍याची आर्थिक कोंडी होत आहे.त्यामुळे शेतकरी भगवान कदम यांनी आत्महत्या केली.तरीही तेथे मदत वाटप होण्याची लक्षणे दिसत नाहीत. वाशिम तहसिलअतंर्गत कार्ली, किनखेडा येथे फेब्रुवारीत झालेल्या गारपिटीचा प्रचंड फटका बसला आहे त्यावेळी पिकाचे पंचनामेही झाले, याद्याही बनवल्या.कार्ली येथील जवळपास १ हजार एकरावरल ४१८ लाभार्थी शासकीय मदतीस शेतकरी पात्र ठरले होते. कार्लीतील गारपीटग्रस्तांना ६५ ते ७0 लाख रुपयाची मदतरुपात मिळणार होती. कार्ली वगळता इतर शेजारील गावांना मदतीचे वाटप होउन महिनाही लोटला, पण कार्ली येथील गारपीटग्रस्तांना अद्यापही मदत मिळाली नाही.

          कार्ली येथील गारपीटग्रस्त क्षेत्राची व शेतकर्‍यांची यादी बनवली आहे. मात्र शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत सद्यस्थितीत संपलेली आहे. येत्या एक दोन दिवसात शासनाकडून धनादेश आल्यास कार्ली येथील शेतकर्‍यांच्या मदतीबाबत प्राधान्य देण्याचे तहसीलदार आशिष बिजवल यांनी सांगीतले.