शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्हा रुग्णालय व कारागृहातही कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 19:48 IST

वाशिम - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी व २५ हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. कोणताही शेतकरी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी वंचित राहू नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्हा कारागृहात आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना२२ सप्टेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक कोणताही शेतकरी वंचित राहू नये म्हणून अर्ज भरण्याची सुविधा 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी व २५ हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. कोणताही शेतकरी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी वंचित राहू नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्हा कारागृहात आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.२२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज न भरल्यास कर्जमाफीच्या लाभापासून संबंधित शेतकºयांना वंचित राहावे लागणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेले, कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी जिल्हा सामान्य रुगणालयात आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तसेच वाशिम कारागृहातील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या कैद्यांचे आॅनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी कारागृहात सुध्दा ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी सर्वप्रथम अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकºयांची नाव नोंदणी करून घेण्यात येते. त्यानंतर आॅनलाईन अर्ज भरले जातात. मात्र आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी नाव नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण न झालेले अनेक शेतकरी आहेत. आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित शेतकºयाला कर्जमाफी अथवा २५ हजार रुपयेपर्यंतच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळू शकणार नाही.बँकेमध्ये आॅफलाईन अर्ज सादर केलेल्या शेतकºयांनी सुद्धा आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. पात्र शेतकºयाने घेतलेले पीक कर्ज कोणत्याही बँकेचे असले तरी कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी भरण्यात आलेल्या आॅनलाईन अर्जांमधील त्रुटींची दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या त्रुटींची दुरुस्तीही २२ सप्टेंबर २०१७ पर्यंतच करणे आवश्यक आहे. संबंधित शेतकºयांनी २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज भरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.