शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विमा योजनेसाठी मुदतवाढ; शेतकरी कुटुंबाला दिलासा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:41 IST

नैसर्गिक आपत्ती व अन्य संकटकाळी शेतकऱ्यांचा अपघात झाला तर शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात म्हणून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ...

नैसर्गिक आपत्ती व अन्य संकटकाळी शेतकऱ्यांचा अपघात झाला तर शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात म्हणून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते. १० डिसेंबर २०२० ते ५ एप्रिल २०२१ या कालावधीत या योजनेच्या अंमलबजावणीत खंड पडला. त्यामुळे या कालावधीत अपघातग्रस्त शेतकरी कुटुंब हे प्रस्ताव सादर करू शकले नाहीत. शेतकरी कुटुंबांचे नुकसान होऊ नये म्हणून, या खंडित काळातील प्रस्ताव सादर करण्यास आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चाचा अहवाल सादर करण्यास शासनाने २० एप्रिल रोजी मुदतवाढ दिली आहे. कृषी उपसचिवांनी कृषी आयुक्तांना याबाबत पत्र दिले आहे. राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची मुदत ९ डिसेंबर २०२०ला संपुष्टात आली. प्रत्यक्षात शासनाच्या २४ मार्च २०२१च्या निर्णयास अधीन राहून ही योजना ६ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ या काळात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे या योजनेत १० डिसेंबर २०२० ते ६ एप्रिल २०२१ असा ११८ दिवसांचा खंड पडला असून, शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे प्रस्ताव सादर करण्यातही खंड निर्माण झाला आहे. या अनुषंगाने खंडित काळातील प्रस्ताव, पूर्वसूचनेनुसार अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी किती आर्थिक भार येईल, त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी उपसचिवांनी २० एप्रिल २०२१ रोजी कृषी आयुक्तांना दिले आहेत.