शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

संततधार; तरीही ६६ प्रकल्पांची जलपातळी शून्यच!

By admin | Updated: July 13, 2016 02:27 IST

सोनल प्रकल्प तहानलेलाच : १२५ जलाशयांत सरासरी १६ टक्के जलसाठा

वाशिम : गत चार दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील १२५ जलप्रकल्पांत सरासरी १६.१८ टक्के जलसाठा झाला आहे. अद्यापही तब्बल ६६ प्रकल्प शून्यावर आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७३.३३ मिमी. पाऊस झाल्याची नोंद आहे.वाशिम जिल्ह्यात एकूण १२५ प्रकल्प असून, यामध्ये तीन मध्यम व १२२ लघू प्रकल्प आहेत. गत चार दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस असल्याने जलाशयांमधील जलसाठय़ात वाढ होईल, अशी अपेक्षा असताना, प्रत्यक्षात समाधानकारक वाढ नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तीन मध्यम प्रकल्पांपैकी सोनल प्रकल्पात केवळ मृत जलसाठा आहे. तर एकबूर्जी प्रकल्पात १0.७८ आणि अडाण प्रकल्पात २३.५४ टक्के जलसाठा आहे. १२२ लघू प्रकल्पांत सरासरी १५.७0 टक्के जलसाठा आहे.वाशिम तालुक्यातील ३१ लघु प्रकल्पांत सरासरी २0.६0 टक्के जलसाठा असून, १७ प्रकल्प शून्यावर आहेत. अर्थात या जलाशयांमध्ये मृत जलसाठा आहे. मालेगाव तालुक्यातील २२ लघू प्रकल्पांत सरासरी १0.७९ टक्के जलसाठा असून, १३ प्रकल्पात मृत जलसाठा आहे. कारंजा तालुक्यातील १४ लघू प्रकल्पांत ११.३0 टक्के जलसाठा असून, तीन प्रकल्प शून्यावर आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील १५ लघू प्रकल्पांत सरासरी १0.३७ टक्के जलसाठा असून, सहा प्रकल्प शून्यावर आहेत. रिसोड तालुक्यातील १७ लघु प्रकल्पांत सरासरी केवळ १.३९ टक्के जलसाठा वरूड बॅरेजचा अपवाद वगळता उर्वरित १६ प्रकल्प शून्यावर आहेत. मानोरा तालुक्यातील २३ लघु प्रकल्पांत सरासरी ३५.५१ टक्के जलसाठा असून, पाच प्रकल्पांत मृत जलसाठा आहे.