शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शेतकरी कर्जमाफीनंतर महामंडळाच्या कर्जमाफीनेही धरला जोर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 19:52 IST

वाशिम : महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील पीक कर्ज थकीत असणा-या शेतक-यांना कर्जमाफी दिली. त्याचप्रकारे दलित, आदिवासी, ओबीसी समाजातील बेरोजगारांकडे थकीत असलेले ६३५.९९ कोटी रुपयांचे कर्ज देखील माफ करावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे. 

ठळक मुद्देदलित, आदिवासी, ओबीसी समाजातील बेरोजगारांकडे ६३५.९९ कोटी रुपयांचे कर्जशासनाने कर्ज माफ करावे यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा पुढाकारराज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांशी केला पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील पीक कर्ज थकीत असणा-या शेतक-यांना कर्जमाफी दिली. त्याचप्रकारे दलित, आदिवासी, ओबीसी समाजातील बेरोजगारांकडे थकीत असलेले ६३५.९९ कोटी रुपयांचे कर्ज देखील माफ करावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.  मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळांतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे १६२ कोटी, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे २३९ कोटी, चर्मोद्योग महामंडळाचे ६८.७९ कोटी, ओबीसी महामंडळाचे ८५ कोटी, अपंग विकास महामंडळाचे ३७.०६ कोटी, आदिवासी विकास महामंडळाचे ३२ कोटी असे एकंदरित ६३५.९९ कोटी रुपयांचे कर्ज बेरोजगार युवकांकडे थकीत आहे. ते शासनाने माफ करावे, यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती रिपाइंचे वाशिम जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी दिली.