शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

वीज चोरांना महावितरणाचा शॉक

By admin | Updated: March 28, 2015 01:47 IST

पाच वर्षात २ लाख चोरांवर कारवाई.

बुलडाणा : महावितरणच्या सुरक्षा व दक्षता विभागाच्या भरारी पथकाने गत पाच वर्षात राज्यभरात २ लाख १९ हजार वीज चोरांना कारवाईचा शॉक दिला. त्यांच्याकडून १४८.९७ कोटी रूपयांचा दंड महावितरणाने वसूल केला.वीज हानी कमी करणे, वीज पुरवठय़ाच्या यंत्रणेमध्ये सुधारणा करणे, तसेच वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अमरावती, औरंगाबाद, बारामती, भांडूप, जळगाव, कल्याण, कोकण, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे या तेरा परिक्षेत्रात महावितरणाच्या दक्षता व सुरक्षा विभागाकडून ३६ स्वतंत्र भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांकडून मिळणार्‍या माहितीच्या आधारे, तसेच संशयित ग्राहकांची तपासणी या भरारी पथकांनी केली. त्यातून थेट वीज चोरी आणि अणि अनधिकृत वीज वापराची अनेक प्रकरणे पाच वर्षात उघडकीस आली.*वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांच्या मिटरचे वाचन स्वयंचलित करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्याने सुरु केली. अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून एकाच ठिकाणाहून ठराविक विभागातील मिटरचे वाचन शक्य होणार आहे. मिटर वाचनाबरोबरच मिटरमध्ये फेरफार करणार्‍या संशयीत ग्राहकांची माहितीही मिळणार आहे. त्यामुळे अशा वीज चोरांवर कारवाई करणे सहज शक्य होणार आहे.पाच वर्षात झालेली कारवाईवर्ष            वीज चोरीची प्रकरणं          वसुली (कोटी)२00९-१0      ५0६९८                    ५४.२४२0१0-११      १७२६९                    १४.२४२0११-१२      ४७६३३                     २८.२६२0१२-१३      ७३८५७                      ३८.0९२0१३-१४     ३0२७५                      १४.१0