शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतात विद्युत खांब पडले, दुरूस्ती केव्हा होणार साहेब?; शेतकरी संतप्त

By संतोष वानखडे | Updated: May 11, 2023 13:30 IST

महावितरणच्या माध्यमातून काम करणारी परळी येथील एका एजन्सीच्या माध्यमातून येवती, रिठद परिसरात शेतकऱ्यांच्या शेतात नवीन रोहित्र उभे करण्याचे काम केले जाते

वाशिम : येवती, रिठद परिसरात काही ठिकाणी विद्युत खांब, वीज रोहित्र जमिनदोस्त झाले असतानाही, अद्याप दुरूस्ती करण्यात आली नाही. वीज खांब व रोहित्राची दुरूस्ती करावी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अअशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख नारायण आरु, शेतकरी गजानन शिंदे, निवास देशमुख व विवेकानंद देशमुख आदींनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे ११ मे रोजी निवेदनाद्वारे केली.

महावितरणच्या माध्यमातून काम करणारी परळी येथील एका एजन्सीच्या माध्यमातून येवती, रिठद परिसरात शेतकऱ्यांच्या शेतात नवीन रोहित्र उभे करण्याचे काम केले जाते. येवती येथील शेतकरी गजानन रामचंद्र शिंदे यांच्या शेतातही वीज रोहित्र उभे करण्यात आले. विद्युत खांब व रोहित्र पडल्याने विद्युत व्यवस्था प्रभावित झाली आहे. संबंधित एजन्सीचे सुपरवायझर कातखेडे यांना गजानन शिंदे, निवास देशमुख व विवेकानंद देशमुख आदींनी संपर्क साधून वीज खांब व रोहित्र दुरूस्त करण्याची मागणी केली. परंतू, अद्याप दखल घेण्यात आली नाही, असे निवेदनात नमूद आहे. रिठद परिसरातही अनेक ठिकाणी वीज खांब, विद्युत रोहित्राच्या समस्या आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नारायण आरू यांच्यासह शेतकऱ्यांनी केली.स्वत:च्या खर्चातून वीज खांब उभारणीरिठद, येवती परिसरात काही शेतकऱ्यांनी स्वतः पैसे खर्चून पडलेले वीज खांब पुन्हा उभे केले आहेत. राज्याचे उर्जामंत्री म्हणतात की सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. मग, शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत खांब व विद्युत रोहित्र दुरूस्त करण्यास प्रचंड दिरंगाइ का? असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला.