शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

राज्याच्या भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक

By admin | Updated: September 30, 2014 01:28 IST

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन वाशिम येथे प्रतिपादन

वाशिम : राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत, बेरोजगारी वाढली आहे, कोट्यवधी रुपयांचे घोटाळे होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक नेत्यांच्या नव्हे, तर राज्याच्या भवितव्याचा फैसला करणारी असल्याचे मत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी दुपारी जिल्हय़ातील तीनही मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली हो ती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराचा खरपूस समाचार घेत गडकरी म्हणाले की, राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. राज्यात विजेचे मीटर बंद असून, केवळ व्याजाचेच मीटर सुरू आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस जाती-धर्माचे राजकारण करीत आहे. मराठय़ांना आरक्षण देऊन मराठा समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न या पक्षांनी केला असल्याचा आरोप गडकरी यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुरेश लुंगे यांनी केले. संचालन सुभाष नानवटे, आभार प्रदर्शन विनोद जाधव यांनी केले.