शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

अठ्ठाविस गाव पाणी पुरवठा योजना पुर्ववत

By admin | Updated: May 13, 2017 13:55 IST

तब्बल पंधरा दिवसापासून बंद असलेली अठ्ठाविस गावे पाणी पुरवठा योजना पुर्ववत करण्यात आली.

नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास : लोकमतचा प्रभावमानोरा : तालुक्यातील पंचाळा फाटा येथे पाईप फुटल्याचे कारण पुढे करुन तब्बल पंधरा दिवसापासून बंद असलेली अठ्ठाविस गावे पाणी पुरवठा योजना पुर्ववत करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.पाणी पुरवठा पुर्ववत करण्यासाठी लोकमतने १० मे व १३ मे रोजी वृत्त प्रकाशित करुन पाठपुरावा केला होता.तालुक्यासाठी एकमेव अतिशय महत्वाची योजना असलेल्या अठ्ठाविस गावे पाणी पुरवठा योजना वरदान ठरली आहे. पंरतु गेल्या पंधरा दिवसापासून पंचाळा फाटा येथे पाईप फुटल्याने ही योजना बंद पडली होती. त्यामुळे योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.शिवाय दुषीत पाण्याचा सामना करावा लागत होता. मे महिन्यात सुर्य आग ओकु लागल्याने पाण्यासाठी नागरिकांचा जिव कासाविस झाला होता. त्यासाठी लोकमतने वृत्त प्रकाशीत केले होते. वृत्ताची दखल घेत माजीप्राने दखल घेत तातडीने ही योजना पुर्ववत करण्यात आली.त्यामुळे नागरिकांना सुटकेचा श्वास घेतला.