शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

अठ्ठाविस गाव पाणी पुरवठा योजना पुर्ववत

By admin | Updated: May 13, 2017 13:55 IST

तब्बल पंधरा दिवसापासून बंद असलेली अठ्ठाविस गावे पाणी पुरवठा योजना पुर्ववत करण्यात आली.

नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास : लोकमतचा प्रभावमानोरा : तालुक्यातील पंचाळा फाटा येथे पाईप फुटल्याचे कारण पुढे करुन तब्बल पंधरा दिवसापासून बंद असलेली अठ्ठाविस गावे पाणी पुरवठा योजना पुर्ववत करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.पाणी पुरवठा पुर्ववत करण्यासाठी लोकमतने १० मे व १३ मे रोजी वृत्त प्रकाशित करुन पाठपुरावा केला होता.तालुक्यासाठी एकमेव अतिशय महत्वाची योजना असलेल्या अठ्ठाविस गावे पाणी पुरवठा योजना वरदान ठरली आहे. पंरतु गेल्या पंधरा दिवसापासून पंचाळा फाटा येथे पाईप फुटल्याने ही योजना बंद पडली होती. त्यामुळे योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.शिवाय दुषीत पाण्याचा सामना करावा लागत होता. मे महिन्यात सुर्य आग ओकु लागल्याने पाण्यासाठी नागरिकांचा जिव कासाविस झाला होता. त्यासाठी लोकमतने वृत्त प्रकाशीत केले होते. वृत्ताची दखल घेत माजीप्राने दखल घेत तातडीने ही योजना पुर्ववत करण्यात आली.त्यामुळे नागरिकांना सुटकेचा श्वास घेतला.