शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अठ्ठाविस गाव पाणी पुरवठा योजना पुर्ववत

By admin | Updated: May 13, 2017 13:55 IST

तब्बल पंधरा दिवसापासून बंद असलेली अठ्ठाविस गावे पाणी पुरवठा योजना पुर्ववत करण्यात आली.

नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास : लोकमतचा प्रभावमानोरा : तालुक्यातील पंचाळा फाटा येथे पाईप फुटल्याचे कारण पुढे करुन तब्बल पंधरा दिवसापासून बंद असलेली अठ्ठाविस गावे पाणी पुरवठा योजना पुर्ववत करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.पाणी पुरवठा पुर्ववत करण्यासाठी लोकमतने १० मे व १३ मे रोजी वृत्त प्रकाशित करुन पाठपुरावा केला होता.तालुक्यासाठी एकमेव अतिशय महत्वाची योजना असलेल्या अठ्ठाविस गावे पाणी पुरवठा योजना वरदान ठरली आहे. पंरतु गेल्या पंधरा दिवसापासून पंचाळा फाटा येथे पाईप फुटल्याने ही योजना बंद पडली होती. त्यामुळे योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.शिवाय दुषीत पाण्याचा सामना करावा लागत होता. मे महिन्यात सुर्य आग ओकु लागल्याने पाण्यासाठी नागरिकांचा जिव कासाविस झाला होता. त्यासाठी लोकमतने वृत्त प्रकाशीत केले होते. वृत्ताची दखल घेत माजीप्राने दखल घेत तातडीने ही योजना पुर्ववत करण्यात आली.त्यामुळे नागरिकांना सुटकेचा श्वास घेतला.