शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

आठ गावे झाली हगणदरीमुक्त !

By admin | Updated: November 5, 2015 02:16 IST

मानोरा तालुक्यातील एकही गाव हगणदरीमुक्त नाही.

वाशिम : स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना घेऊन निघालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने ऑक्टोबरअखेर जिल्ह्यातील आठ गावे हगणदरीमुक्त करण्यात यश मिळविले आहे. मानोरा तालुक्यातील एकही गाव हगणदरीमुक्त होऊ शकले नाही, हे विशेष. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात शौचालय बांधकाम आणि हगणदरीमुक्त गाव, या दोन बाबींवर विशेष भर दिला जात आहे. गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार केला असून, यामधील गावांत शौचालय बांधकाम मोठय़ा प्रमाणात केले जात आहे. पहिल्या टप्प्यात २८ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट असून, ११ हजार २९ शौचालयाचे बांधकाम केले जाणार आहे. ९ ऑगस्ट या क्रांतीदिनापासून जिल्हा परिषदेने ह्यसंपूर्ण स्वच्छतेची ऑगस्ट क्रांतीह्ण या नावाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेने ऑक्टोबरअखेर आठ गावे हगणदरीमुक्त घोषित केले असून, या गावांमध्ये १४७ शौचालयांचे बांधकाम झाले आहे. कारंजा तालुक्यातील तुळजापूर, धोत्रा जहागीर व डोंगरगाव, वाशिम तालुक्यातील साखरा, हिवरा रोहिला, रिसोड तालुक्यात केशवनगर, मालेगावात इरळा व मंगरुळपीर तालुक्यातील शेलगाव ही गावे हगणदरीमुक्त घोषित केली आहेत. अधिकाधिक गावे हगणदरीमुक्त करण्यासाठी दिवाळीनंतर २८ ग्रामपंचायतींमध्ये ह्यगूड मॉर्निंग पथकह्ण कार्यान्वित केले जाणार आहे. उघड्यावर शौचास जाणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी शौचालय बांधकाम करून त्याचा नियमित वापर करावा, असे आवाहन पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले.