शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

मुसळधार पावसामुळे नदी,नाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST

मंगरुळपीर - तालुक्यात २१ जुलैचे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी,नाल्यांना पूर आला .यामुळे शेती व पिकांचे मोठ्या ...

मंगरुळपीर - तालुक्यात २१ जुलैचे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी,नाल्यांना पूर आला .यामुळे शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जोरदार पाऊस झाल्याने अतिवृष्टीचा फटका बसल्याने तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे मोठे सावट ओढावल्याने बळीराजा पुरता कोलमडून गेला आहे. २१ जुलैचे रात्री झालेल्या पावसाची ६२ मिमी. नोंद झाली आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा आर्थिक दृष्टचक्रात सापडला आहे. तालुक्यात आसेगाव, चिखलागड, सावरगाव यासह गणेशपूर आदी भागातील नदी,नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान झाले. तर शेतजमीन खरडून गेली. आधीच विविध कारणांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून खरीप हंगामातील पेरणी केली होती. नुकतेच पिके वर आली असताना मुसळधार पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.