शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

पावसाअभावी पिके सुकू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:51 IST

मालेगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्र लागताच खरिपातील कापूस, हळद, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आदी वाणांची पेरणी केली. पेरणी ...

मालेगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्र लागताच खरिपातील कापूस, हळद, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आदी वाणांची पेरणी केली. पेरणी झाल्यानंतर पिकांची उगवण चांगली झाली; परंतु गत काही दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे पिके सुकू लागली आहेत. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. सुरुवातीला बाजारामध्ये बियाणे उपलब्ध असूनही जादा दराने विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यातच दुबार पेरणीचे संकट आल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतात पाऊस नसल्यामुळे देवाकडे धाव घेऊन 'आता तरी देवा मला पावशील का, अन् पावसाची वाट दावशील का? असे शेतकरी राजा म्हणायला लागला आहे. येत्या तीन, चार दिवसांत पाऊस झाला नाही, तर अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे.