शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने शेतातील उभ्या सोयाबीन पिकाला आले ‘अंकुर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:47 IST

भर जहागीर येथील शेतकरी भगवान भिवाजी चोपडे यांच्या साडेसहा एकर शेतावर महामंडळ ३३५ वाणाचा पेरा केलेला आहे. या ...

भर जहागीर येथील शेतकरी भगवान भिवाजी चोपडे यांच्या साडेसहा एकर शेतावर महामंडळ ३३५ वाणाचा पेरा केलेला आहे. या सोयाबीन पीक काढणीचा कालावधी साधारण ९० ते १०० दिवसांचा आहे. चोपडे यांनी ९ जूनला पेरणी केलेली आहे. आज सोयाबीन पीक काढणीचा कालावधी पूर्ण झालेला आहे; परंतु संततधार पावसाने शेतातील उभ्या सोयाबीन पिकाच्या शेंगांनाच अंकुर आल्याने शेतावर बहरलेल्या सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. पर्यायाने उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकरी चिंचाग्रस्त झाले आहेत. हा प्रकार अनेक शेतकऱ्यांच्या शेतावरील उभ्या सोयाबीनसंदर्भात घडला आहे. कृषी विभागाने सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा तात्काळ सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

माझ्या शेतावर महामंडळ ३३५ सोयाबीन वाणाची साडेसहा एकर शेतावर पेरणी केलेली आहे. पीक काढणीचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने व संततधार पावसाने उभ्या सोयाबीन पिकाला अंकुर आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

-भगवान भिवाजी चोपडे, शेतकरी भर जहागीर