शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने शेतातील उभ्या सोयाबीन पिकाला आले ‘अंकुर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST

भर जहागीर येथील शेतकरी भगवान भिवाजी चोपडे यांच्या साडेसहा एकर शेतावर महामंडळ ३३५ वाणाचा पेरा केलेला आहे. या ...

भर जहागीर येथील शेतकरी भगवान भिवाजी चोपडे यांच्या साडेसहा एकर शेतावर महामंडळ ३३५ वाणाचा पेरा केलेला आहे. या सोयाबीन पीक काढणीचा कालावधी साधारण ९० ते १०० दिवसांचा आहे. चोपडे यांनी ९ जूनला पेरणी केलेली आहे. आज सोयाबीन पीक काढणीचा कालावधी पूर्ण झालेला आहे; परंतु संततधार पावसाने शेतातील उभ्या सोयाबीन पिकाच्या शेंगांनाच अंकुर आल्याने शेतावर बहरलेल्या सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. पर्यायाने उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकरी चिंचाग्रस्त झाले आहेत. हा प्रकार अनेक शेतकऱ्यांच्या शेतावरील उभ्या सोयाबीनसंदर्भात घडला आहे. कृषी विभागाने सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा तात्काळ सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

माझ्या शेतावर महामंडळ ३३५ सोयाबीन वाणाची साडेसहा एकर शेतावर पेरणी केलेली आहे. पीक काढणीचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने व संततधार पावसाने उभ्या सोयाबीन पिकाला अंकुर आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

-भगवान भिवाजी चोपडे, शेतकरी भर जहागीर