शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

कोरड्या दुष्काळाचे सावट; मात्र नजरअंदाज पैसेवारी ५८ पैसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:25 IST

वाशिम : शेतमालाचे घसरलेले दर, घटलेले पर्जन्यमान आणि  त्यामुळे खरीप हंगामात उद्भवलेले नापिकीचे संकट तद्वतच  अडचणीत सापडलेला रब्बी हंगाम, जिल्ह्यावर घोंगावत  असलेले दुष्काळाचे सावट, या सर्व बाबी दुर्लक्षित ठरवत जिल्हा  प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांची नजरअंदाज पैसेवारी ५0  पैशांपेक्षा अधिक अर्थात सरासरी ५८ पैसे जाहीर केली.  प्रशासनाच्या या अजब धोरणामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर  उमटत आहे. 

ठळक मुद्देप्रशासनाचे अजब धोरण शेतकर्‍यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतमालाचे घसरलेले दर, घटलेले पर्जन्यमान आणि  त्यामुळे खरीप हंगामात उद्भवलेले नापिकीचे संकट तद्वतच  अडचणीत सापडलेला रब्बी हंगाम, जिल्ह्यावर घोंगावत  असलेले दुष्काळाचे सावट, या सर्व बाबी दुर्लक्षित ठरवत जिल्हा  प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांची नजरअंदाज पैसेवारी ५0  पैशांपेक्षा अधिक अर्थात सरासरी ५८ पैसे जाहीर केली.  प्रशासनाच्या या अजब धोरणामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर  उमटत आहे. पीक पैसेवारी हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा  आहे. त्यामुळे त्यात कसूर न होता दुष्काळसदृश स्थितीत  शासनाकडून मिळणारे सर्व फायदे पदरात पडावे, अशी शे तकर्‍यांची अपेक्षा असते. दरम्यान, यंदा परिस्थिती अत्यंत बिकट  असून, पावसाळ्याचे दिवस संपत आले असतानाही जिल्ह्यात  पावसाने सरासरी गाठलेली नाही. यामुळे लघू आणि मध्यम अशा  सर्वच १२५ सिंचन प्रकल्पांमध्ये थोडाथोडकाच पाणीसाठा  शिल्लक असून, पाण्याअभावी सोयाबीनच्या एकरी उत्पन्नात मोठी  घट झाली आहे. तूर, मूग, उडीद या पिकांपासूनही विशेष उत्पन्न  हाती पडणार नसल्याचे संकेत आहेत. पाण्याअभावी आगामी  रब्बी हंगामावरही संकट घोंगावत आहे. असे असताना जिल्हा  प्रशासनाने नजरअंदाज पैसेवारी ५८ पैसे कुठल्या आधारावर  काढली, असा सवाल शेतकर्‍यांमधून उपस्थित केला जात आहे.