शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

कोरड्या दुष्काळाचे सावट; मात्र नजरअंदाज पैसेवारी ५८ पैसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:25 IST

वाशिम : शेतमालाचे घसरलेले दर, घटलेले पर्जन्यमान आणि  त्यामुळे खरीप हंगामात उद्भवलेले नापिकीचे संकट तद्वतच  अडचणीत सापडलेला रब्बी हंगाम, जिल्ह्यावर घोंगावत  असलेले दुष्काळाचे सावट, या सर्व बाबी दुर्लक्षित ठरवत जिल्हा  प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांची नजरअंदाज पैसेवारी ५0  पैशांपेक्षा अधिक अर्थात सरासरी ५८ पैसे जाहीर केली.  प्रशासनाच्या या अजब धोरणामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर  उमटत आहे. 

ठळक मुद्देप्रशासनाचे अजब धोरण शेतकर्‍यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतमालाचे घसरलेले दर, घटलेले पर्जन्यमान आणि  त्यामुळे खरीप हंगामात उद्भवलेले नापिकीचे संकट तद्वतच  अडचणीत सापडलेला रब्बी हंगाम, जिल्ह्यावर घोंगावत  असलेले दुष्काळाचे सावट, या सर्व बाबी दुर्लक्षित ठरवत जिल्हा  प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांची नजरअंदाज पैसेवारी ५0  पैशांपेक्षा अधिक अर्थात सरासरी ५८ पैसे जाहीर केली.  प्रशासनाच्या या अजब धोरणामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर  उमटत आहे. पीक पैसेवारी हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा  आहे. त्यामुळे त्यात कसूर न होता दुष्काळसदृश स्थितीत  शासनाकडून मिळणारे सर्व फायदे पदरात पडावे, अशी शे तकर्‍यांची अपेक्षा असते. दरम्यान, यंदा परिस्थिती अत्यंत बिकट  असून, पावसाळ्याचे दिवस संपत आले असतानाही जिल्ह्यात  पावसाने सरासरी गाठलेली नाही. यामुळे लघू आणि मध्यम अशा  सर्वच १२५ सिंचन प्रकल्पांमध्ये थोडाथोडकाच पाणीसाठा  शिल्लक असून, पाण्याअभावी सोयाबीनच्या एकरी उत्पन्नात मोठी  घट झाली आहे. तूर, मूग, उडीद या पिकांपासूनही विशेष उत्पन्न  हाती पडणार नसल्याचे संकेत आहेत. पाण्याअभावी आगामी  रब्बी हंगामावरही संकट घोंगावत आहे. असे असताना जिल्हा  प्रशासनाने नजरअंदाज पैसेवारी ५८ पैसे कुठल्या आधारावर  काढली, असा सवाल शेतकर्‍यांमधून उपस्थित केला जात आहे.