शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

वाशिम जिल्हयात दुष्काळसदृश परिस्थितीत ‘मग्रारोहयो’च्या कामांनाही ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 21:14 IST

सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार नसल्याने पर्यायाने मजूरांनाही रोजगार मिळणार नाही. अशा स्थितीत शासनाकडून रोजगार मिळणे आवश्यक असताना मग्रारोहयोच्या कामांना ‘ब्रेक’ लागला असून तालुका पातळीवरूनही नवीन कामांची मागणी नसल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देमजूरांना रोजगार मिळेनातालुका पातळीवरून नवीन कामांची मागणी नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदा अपु-या पावसामुळे जिल्ह्याच्या बहुतांश भागातील पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार नसल्याने पर्यायाने मजूरांनाही रोजगार मिळणार नाही. अशा स्थितीत शासनाकडून रोजगार मिळणे आवश्यक असताना मग्रारोहयोच्या कामांना ‘ब्रेक’ लागला असून तालुका पातळीवरूनही नवीन कामांची मागणी नसल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.ग्रामीण भागातील मजूरांचा शेतातील कामांवरच उदरनिर्वाह चालतो. यंदा मात्र परिस्थिती अत्यंत बिकट असून सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने रब्बी हंगामात ५० टक्के पेरणी देखील होणार नसल्याचे संकेत कृषी विभागाकडून वर्तविले जात आहेत. त्यामुळे मजूरांच्या हाताला काम मिळणार नाही. ही बाब लक्षात घेता, प्रशासकीय पातळीवरून जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरू करून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. गटविकास अधिकाºयांनी आपापल्या तालुक्यांमधील अपूर्ण कामे पूर्ण करून घेऊन नवीन कामांची मागणी करणे गरेजेचे आहे. मात्र, सद्यातरी जुनी कामे बंद असून नवीन कामांचीही मागणी नसल्याचे सूत्रांनी सांगितले.