शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

दुष्काळसदृष्य परिस्थितीत जगविली रस्त्याच्या कडेची झाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 20:17 IST

यंदा पावसाचे प्रमाण घटल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई जाणवण्यासोबतच नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. शेतशिवारांमधील पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. मात्र, अशा दुष्काळसदृष स्थितीतही तालुक्यातील ब्राम्हणवाडा ग्रामपंचायतीने रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली निंबाची झाडे जगविण्याची किमया करून दाखविली. 

ठळक मुद्देपाणीटंचाई,  नापिकीचे संकट उभे ठाकले दुष्काळसदृष स्थिती ब्राम्हणवाडा ग्रामपंचायतने जगविली रस्त्याच्या कडेला लावोली झाडे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदा पावसाचे प्रमाण घटल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई जाणवण्यासोबतच नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. शेतशिवारांमधील पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. मात्र, अशा दुष्काळसदृष स्थितीतही तालुक्यातील ब्राम्हणवाडा ग्रामपंचायतीने रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली निंबाची झाडे जगविण्याची किमया करून दाखविली. विविध कारणांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून झाडांची बेसुमार कत्तल केली जात असल्याने गावेच्या गावे उजाड होण्यासोबतच पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. त्याचा थेट परिणाम पर्जन्यमानावर झाला असून पुर्वीच्या तुलनेत आता फारच कमी प्रमाणात पाऊस होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेवून शासनस्तरावरून ‘झाडे लावा झाडे जगवा’चा संदेश देत वृक्षलागवडीची मोहिम राज्यभरात राबविण्यात आली. वाशिम जिल्ह्यातही वनविभाग आणि सामाजिक वनिकरण विभागाच्या वतीने रस्त्याच्या कडेला बहुपयोगी वृक्षांची लागवड करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी संबंधित गावे, ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आलेली आहे. मात्र, पाणीटंचाईचे कारण समोर करून अनेक ग्रामपंचायतींनी वृक्ष संगोपनाकडे दुर्लक्ष केले. ब्राम्हणवाडा ग्रामपंचायत मात्र त्यात अपवाद ठरली असून वाशिम-ब्राम्हणवाडा रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या झाडांना जगविण्याकरिता ग्रामपंचायतीने प्रयत्न चालविले आहेत.  विहिरी, हातपंपांमधून पाणी घेवून झाडांना पुरविले जात असल्याने ही झाडे  बहरल्याचे दिसून येत आहे.