शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

रासायनिक शेती करण्यापेक्षा सेंद्रिय शेती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:18 IST

रासायनिक शेतीमुळे शेतीचे उत्पन्न वाढत नाही, सेंद्रिय शेतीमुळे जमीन कस धरुन राहते. रासायनिक खतामुळे शेतीचा पोत खराब होतो. त्यामुळे ...

रासायनिक शेतीमुळे शेतीचे उत्पन्न वाढत नाही, सेंद्रिय शेतीमुळे जमीन कस धरुन राहते. रासायनिक खतामुळे शेतीचा पोत खराब होतो. त्यामुळे कास्तकारांनी रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेती करा. त्यामुळे आपले पैसे वाचतात. शेतीचा पोत चांगला जोमदार होण्यासाठी आवश्यक आहे. पेरणीच्या वेळेस पेरणी करतेवेळी पेरणी सोबत रासानिक खताऐवजी गांडूळ खत एकरी कमीतकमी ७५ किलो द्या. त्यामुळे शेतातल्या जिवाणूला भरपूर प्रमाणात द्रव्ये मिळून जास्त प्रमाणात उत्पन मिळते. कपाशीसाठी १५ ते १८ दिवसात पुन्हा खत देणे गरजेचे आहे. तिथून चौथ्या दिवशी फवारणी करणे आवश्यक आहे. फवारणी करतेवेळी शक्यतो जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करा, कारण की फवारणीमुळे भरपूर प्रमाणात पिकाची वाढ होते. फवारणी करतेवेळी लिंबोळी अर्काची फवारणी करा. आपल्या भागामध्ये लिंबाची झाडे भरपूर प्रमाणात आहेत , त्यामुळे कास्तकारांनी येत्या दोन महिन्यात झाडाला भरपूर प्रमाणात लिंबोळी येतात त्या लिंबोळ्या जमा करून ५० टक्के लिंबोळी म्हणजे ६ किलो लिंबोळी व हिंग १०० ग्रॅम बारीक करून ९ लिटर गोमूत्रामध्ये टाकून आठ दिवस प्लास्टिक किंवा मातीच्या भांड्यात ठेवणे, नंतर सूती कपड्याने गाळून १५ लिटर पाण्यामध्ये ५०० मिली टाकणे त्यामधे ३० पंप होतात. ही फवारणी सोयाबीन पिकासाठी चांगली आहे ,अनेकांच्या शेतामध्ये तुरीला उधळी लागते ते कमी करण्यासाठी लिंबाचा पालापाचोळा जमा करुन पेरणीच्या १५ दिवस आधी पालापाचोळा ४० किलो शेतात टाकल्यामुळे उधळी कमी प्रमाणात लागते. नांगरणी शक्यतो लवकर करणे गरजेचे आहे त्यामुळे बुरशीचे प्रमाण कमी होते.अशी माहिती प्रगतशील शेतकरी मुंगसीराम उपाधे यांनी शेतकऱ्यांना दिली.