शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

निर्भिडपणे मतदान करावे

By admin | Updated: September 17, 2014 01:14 IST

पत्रकार परिषदेत कारंजा लाड येथील तहसीलदार उंबरकर यांचे आवाहन.

कारंजालाड: आगामी विधानसभा निवडणुक ीत मतदारांनी निर्भिडपणे मतदान करावे, असे आवाहन कारंजालाड येथील तहसीलदार श्रीकांत उंबरकर यांनी केले. तहसील कार्यालयात मंगळवार १६ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तहसील कार्यालयात निवडणुकीत आदर्श आचार संहितेचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन क रण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना तहसीलदार उंबरकर यांनी आगामी विधानसभा निवडणुक ीसाठी प्रशासनाच्या तयारीविषयी माहिती दिली. स्थीर पथके, फिरती पथके, सर्वेक्षण पथके, एक अधिकारी, तीन पोलिस कर्मचारी राहतील, तसेच उमेदवाराच्या खर्चावर देखरेखीसाठी लेखा पथकाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पथकाबरोबर एक व्हिडीओ पथक राहिल.लोकसभा निवडणुकीतील उणीवा लक्षात घेताविधानसभा निवडणुकीत गफ लत होऊ नये म्हणून व्हिडीओग्राफर्सना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. संवेदनशील गावासाठी पोलिस व प्रशासकीय यंत्रणा सज्ज राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले.