शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

दुबार पेरणी सर्वेक्षणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: July 14, 2014 23:44 IST

पावसाअभावी दुबार पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतीचे सर्व्हेक्षणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.

वाशिम: पावसाअभावी दुबार पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतीचे सर्व्हेक्षणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. उलटलेल्या पेरण्यांचे सर्व्हेक्षणासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले होते. २ जून ते १२ जून दरम्यान वारा व अनसिंग परिसरामध्ये दमदार पाउस झाल्याने पेरण्या झाल्या परंतु पेरण्या झाल्या पासून पावसाने हुलकावणी दिल्याणे सर्व पिके वाळून गेलीतत्यामुळे देपूळ वारा उमरा शम पार्डी उमरा कापसे, बोरी, धानोरा, मापारी, कानडी, देगाव, जवळा एकांबा, ईलखी, अनसिंग, पिंपळगाव, खडसिंग शेलू घोटा, सोंडा सावळी सापळी जयपूर झोडगा वाई टणका इत्यादी गावाची पेरलेली पिके वाळून नष्ट झाली याचे सर्वेक्षण करुन तात्काळ , हेक्टर १0 हजार रुपये अर्थ साहाय देण्यात यावे, गुरांढोरांना चारा डेपो उभारुन चार्‍याची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन देणे, प्रत्येक ग्रा.प.ला ५0 लाखाची रोहयोची कामे सुरु करावी इत्यादी मागणी करणारे निवेदन जि.प.अंतर्गत येत असलेल्या १५ गावच्या शेतकर्‍यांनी १ जुलै २0१४ जिल्हाधिकारी वाशिम व तहसिलदार वाशिम यांना निवेदन दिले हे करुन सर्वेक्षण न झाल्यामुळे आखेर ७ जुलै २0१४ रोजी नथ्थुजी कापसे यांच्या पुढाकाराने २0 ते २५ गावाच्या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले. यावेळी जि.प.सदस्य अन्नपुर्णा किसनराव मस्के, किसनराव मस्के, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष परशराम भोयर, जनार्दन भोयर, अंबादास काकडे, लिंबाजी भुसारे, आत्माराम राठोड, उपसरपंच उषा गजानन गंगावणे सह शेकडो शेतकरी उपस्थित होते. कृषी विभागाला नुकसानीचे सर्वे करण्याचा आदेश दुरध्वनीवरुन जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले . प्रत्यक्षात मात्र अद्याप कोणतेही सर्वेक्षण झाले नाही.