शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा अनलाॅक झाला की नागरिक ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:53 IST

गत दीड ते दाेन महिन्यांपासून लागलेल्या कडक निर्बंधांमुळे लघु व्यावसायिकांसह व्यापारी वर्ग घरी बसून हाेता. यामुळे माेठ्या प्रमाणात नुकसान ...

गत दीड ते दाेन महिन्यांपासून लागलेल्या कडक निर्बंधांमुळे लघु व्यावसायिकांसह व्यापारी वर्ग घरी बसून हाेता. यामुळे माेठ्या प्रमाणात नुकसान सहन करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली हाेती. आता जिल्हा अनलाॅक झाल्याने व्यापारात नक्कीच वृद्धी हाेईल हे शहरातील दुकानांवरील गर्दीवरुन दिसून येत आहे. परंतु काेराेना संसर्ग अद्याप संपला नाही याचा विसर नागरिकांना पडल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत वावरताना नागरिक काेराेना नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. अनेक जण मास्कचा वापर करीत नसून फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन करताना दिसून येत नाहीत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कमी झालेला काेराेना संसर्ग वाढू नये यासाठी उपाय याेजना करणे गरजेचे आहे. साेमवारी जिल्हा अनलाॅक झाल्याने सर्व व्यवसाय पूर्ववत झाले असल्याचे दिसून येत आहे.

वाशिम शहराला अनेक खेडी जाेडली असल्याने ग्रामीण भागातील अनेक ग्रामस्थ शेतीसह विविध वस्तू खरेदीसाठी आलेले दिसून आलेत. पेरणीची लगबग असल्याने कृषी सेवा केंद्रावरही माेठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

.................

नागरिकांनी काेराेना नियमांचे पालन करावे

काेराेना संसर्ग कमी झाल्याने जिल्हा अनलाॅक करण्यात आला आहे. व्यापार, व्यवसाय सुरळीत हाेत असतांना नागरिकांनी सुध्दा काेराेना नियमांचे पालन करावे. नियमित मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व गर्दी हाेणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. काेराेना संसर्ग वाढणार नाही यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.