शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मेडशीवरुन जाणाऱ्या महामार्गाबाबत अधिकाऱ्याशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:43 IST

याबाबत रस्ता काम करणाऱ्या कंपनीचे जनसंपर्क अधिकारी तिवारी यानी सांगितले की, सर्वप्रथम कंपनीकडून रस्ता बनविणे प्राथमिकता असून जोपर्यंत समस्या ...

याबाबत रस्ता काम करणाऱ्या कंपनीचे जनसंपर्क अधिकारी तिवारी यानी सांगितले की, सर्वप्रथम कंपनीकडून रस्ता बनविणे प्राथमिकता असून जोपर्यंत समस्या समोर येत नाही तोपर्यंत त्या प्रश्नाचे सोडवणूक करता येत नाही . राष्ट्रीय महामार्ग मेडशी येथून गेलेला असल्याने दळणवळणाची साधने मेडशी गावातून जात होती. नवीन चौपदरीकरणाचे काम शासनस्तरावरून सुरू आहे . गावाला आधी बायपास काढण्यात आले, परंतु हा बायपास नसून मेडशीचा वळण मार्ग आहे सध्या तरी असे चित्र दिसत आहे . कारण की महामार्गातून येण्याकरिता कोणताही जंक्शन सध्यातरी देण्यात आलेला नाही. पातूरकडून येत असताना आणि मालेगावकडून मेडशीकडे

येत असताना बायपास असलेल्या रस्त्याला येण्याकरिता कोणतीच व्यवस्था नसल्याने व जंक्शन करिता जागा सध्यातरी अधिग्रहित न झाल्याने जंक्शनचा प्रश्न उपस्थित झाला आहे, लवकरच तो प्रश्न निकाली निघेल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मेडशी सरपंच शेख जमीर शेख गनिभाई यांना आश्वासन दिले. यावेळी सरपंच शेख जमीर शेख गनिभाई , माजी ग्रा. पं. सदस्य मो. मजहर, प्रसाद पाठक, डिझाईन इंजिनिअर रवी तेजा, ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.