शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

वीज समस्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:19 IST

माेहजा येथे शेतीच्या सिंचनासाठी वीजजोडणी नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, शिवाय अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी, नागरिक त्रस्त आहेत. ...

माेहजा येथे शेतीच्या सिंचनासाठी वीजजोडणी नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, शिवाय अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी, नागरिक त्रस्त आहेत. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या व गावकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरपंच घनश्याम मापारी यांनी पुढाकार घेऊन, महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या समस्या साेडविण्याचा प्रयत्न केला. २३ जानेवारी राेजी मोहजा ईगोले येथील ग्रामपंचायत कार्यालयात महावितरणचे कनिष्ठ अभियंता विस्मीन हेडाऊ याच्यासोबतच बैठकीचे आयोजन करून गावात असलेल्या समस्येसंदर्भात चर्चा केली. यावेळी सतीश ईगोले, भागवत कालापाड, मारोती ईगोले, विजय हुंबे, श्रीराम ईगोले, गजानन शिंदे, संजय पाटील, दत्तराव जाधव, नितीन ईगोले, पंजाब शिंदे यांच्यासह महावितरण कर्मचाऱ्यांसह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.