शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सोयाबीन पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांसमाेर अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:44 IST

रिसोड तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे. हे पीक तयार झाल्यानंतर काढण्यासाठी मजुरांचा ...

रिसोड तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे. हे पीक तयार झाल्यानंतर काढण्यासाठी मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो. यावर्षी सोयाबीन काढण्याचे भावही एकरी तीन ते साडेतीन हजार रुपये झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मजुरांचा तुटवडा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी परजिल्ह्यातील मजुरांना तालुक्यात आणले आहे. काहीजणांचे साेयाबीन काढायचे आहे, परंतु सतत सुरु असलेल्या पावसाने मजूर काहीही करु शकत नाहीत. याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खराब झाले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

साेयाबीनच्या शेंगांना फुटले काेंब

सततच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील शेतामध्ये साेयाबीनच्या शेंगांना काेंब फुटल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या साेयाबीनचा उतारा कमी येण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून वर्तविली जात आहे. कृषी विभागाने पाहणी करुन शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.