शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

हत्याकांडाचा निषेध

By admin | Updated: October 29, 2014 01:30 IST

दलित हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाईची मागणी.

वाशिम : जवखेड (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथे झालेल्या दलित हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)तर्फे जिल्हाधिकारी कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. पुरोगामी महाराष्ट्रात दलितांच्या हत्याकांडाचे सत्रच सुरू आहे. खैरलांजी ते खर्डामध्ये झालेल्या हत्याकांडामुळे दलितांचे अश्रू वाळण्यापूर्वीच अहमदनगर जिल्ह्यात नवे हत्याकांड निर्माण झाले. अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे खालसा या गावात मानवतेला काळिमा फासणारे तिहेरी दलित हत्याकांड घडले. या घटनेला आठ दिवस उलटले तरी आरोपी अद्याप मोकाट आहेत. हत्याकांडातील दोषींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अहमदनगर जिल्हा हा ह्यदलित अत्याचारग्रस्त जिल्हाह्ण म्हणून घोषित करावा, पीडित कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत सरकारने द्यावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.