शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

रासायनिक खतांची दरवाढ मागे घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:43 IST

यासंदर्भात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार, राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, सरचिटणीस विठ्ठल लोखंडकर, आनंद एबंडवार, कृषी सेनेचे प्रदेश अध्यक्ष ...

यासंदर्भात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार, राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, सरचिटणीस विठ्ठल लोखंडकर, आनंद एबंडवार, कृषी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी १७ मे रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन दिले. त्यात नमूद केले आहे की, खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपला असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात खतांसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्चा मालाचे भाव वाढल्याचे कारण सांगून इफ्को कोरोमंडल, आरसीएफसह सर्वच कंपन्यांनी खतांच्या किमतीत जबर वाढ केली आहे.

आधी १२०० रुपयांना मिळणारी डीएपी खताची गोणी आता १९०० रुपयांना घ्यावी लागणार आहे, तर १०:२६:२६ खताचा दर ११७५ वरून १७७५ झाला आहे. तसेच २०:२०:०:१३ चा दर ९७५ वरून १३५० व १२:३२:१६ चा दर ११८५ वरून १८०० झाला आहे. त्यामुळे आता एवढे महागडे खत कसे विकत घ्यावे व पेरणी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तथापि, खतांची दरवाढ तत्काळ रद्द करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.