शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
3
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
4
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
5
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
6
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
7
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
8
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
9
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
10
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
11
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
12
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
13
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
14
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
15
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
16
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
17
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
18
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
19
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
20
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक

पीककर्ज वाटपाची गती वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:30 IST

जिल्हाधिकारी व जिल्हा अग्रणी बॅंकेच्या व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात भुतेकर यांनी नमूद केले आहे की, जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांची पीक कर्ज ...

जिल्हाधिकारी व जिल्हा अग्रणी बॅंकेच्या व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात भुतेकर यांनी नमूद केले आहे की, जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांची पीक कर्ज वाटपाची गती अतिशय मंद आहे. एक एप्रिलपासून पाच जूनपर्यंत वाटप झाले, त्याच गतीने प्रक्रिया सुरू राहिल्यास रब्बी हंगाम किंवा दिवाळीपर्यंतही उद्दिष्ट पूर्ण होईल किंवा नाही, याची शाश्वती नाही. बहुतांश राष्ट्रीयीकृत बॅंकांचे पीक कर्ज वाटप पाच ते दहा टक्केच आहे.

पीककर्ज वाटप करताना राज्य पीककर्ज वाटप समिती व जिल्हा समितीच्या नियमांना बगल देऊन मनमानी कारभार अवलंबिण्यात आला आहे. ‘कोरोना’मुळे जिल्ह्यातील अनेक बॅंक शाखा बंद होत्या, तर काही शाखांमध्ये तात्पुरते कामकाज सुरू होते. येत्या सोमवारपासून जिल्हा ‘अनलाॅक’च्या दिशेने वाटचाल करणार आहे. त्यामुळे किमान आता तरी जिल्हा सनियंत्रण समितीने पीक कर्ज वाटपाचा आढावा घेऊन पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, याची काळजी घ्यावी, अशी मागणी भुतेकर यांनी केली.