शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कलावंत मानधन समिती स्थापन करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कलावंत मानधन समितीच स्थापन झाली नसल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो वृध्द कलावंतांचे प्रस्ताव मंजुरीअभावी धूळखात पडले आहेत. ...

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कलावंत मानधन समितीच स्थापन झाली नसल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो वृध्द कलावंतांचे प्रस्ताव मंजुरीअभावी धूळखात पडले आहेत. जीवनभर सांस्कृतिक व पारंपरिक कलेचा वारसा जोपासणाऱ्या वृध्द कलावंतांना उतारवयात शासनाच्या मदतीची गरज आहे. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे हे कलावंत मदतीपासून वंचित असून त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे तातडीने वृध्द कलावंत, साहित्यिक मानधन समिती स्थापन करावी, कलावंतांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, वृध्द कलावंतांचे मानधन प्रती महिना ५००० रुपये करावे, ज्यांना घरे नाहीत अशा कलावंतांना घरकूल द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, परिवर्तन कला महासंघाचे कार्याध्यक्ष साहेबराव सुरवाडे, रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आलेल्या निवेदनावर परिवर्तन कला महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम, रिसोड तालुकाध्यक्ष शाहीर दत्ता वानखडे, सचिव रमन गायकवाड, लोडजी भगत, जनार्दन भालेराव, सुरेश श्रृंगारे, महिला अध्यक्षा लीलावती गायकवाड, विशाखा इंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.