शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

मातीच्या पणत्यांची मागणी घटली!

By admin | Updated: October 23, 2014 00:55 IST

कुंभाराचा परंपरागत व्यवसाय मोडकळीस.

वाशिम : हिंदू संस्कृतीत सर्वात महत्वाचा सण समजला जाणारा दिव्यांचा सण म्हणजे दि पावली. या सणात मातीच्या पणत्यांचे महत्वाचे स्थान असून कलात्मक बदलामुळे मात्र ते महत्व बाजारात विक्रीस आलेल्या टेराकोटा पणत्यांमुळे कमी झाल्याचे दिसून येत आहे. मा तीच्या पणत्यांना पाहिजे तशी मागणी नसल्याने जिल्हयात जवळपास ३0 लाख पणत्या बनविणार्‍या कुंभारांनी पणत्याच बनविणे बंद केले आहे. हिच परिस्थिती अकोला व बुलढाणा जिल्हयात दिसून येते. पारंपारिक व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी काही कुंभार मात्र आधुनिकतेशी लढाई करीत आहेत.वाशिम शहरातील ९५ टक्के कुंभारांनी दिवाळीसाठी लागणार्‍या पणत्या न बनविता कलकत्ता येथील व्यापार्‍यांकडून ५00 रूपये हजाराने विकत घेतल्या व ९00 रूपये भावाने विकत असल्याने काही वर्षानंतर मातीच्या पणत्या नामशेष झाल्याशिवाय राहणार नाहीत ऐवढे मात्र नक्की. वाशिम शहरात जवळपास २५ कुंभार असून या दिवाळीनिमित्त पणत्या, महालक्ष्मी मुर्त्या, मापलं, खेळभांडी बनवितात. दिपावलीसाठी लागणार्‍या काही मोजके कुंभार वगळता पणत्या बनविणे बंद केले आहे. नागरिक मातीच्या पणत्यांना खरेदी करीत नसल्याने आम्ही त्या बनविण्याचे सोडून दिल्याचे कुंभारांचे म्हणणे आहे.