शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मोतसावंगा धरणातील जलसाठय़ाच्या पातळीत घट

By admin | Updated: October 23, 2014 00:48 IST

मंगरुळपीर तालुक्यातील अडाण नदीवरील प्रकल्पातून होतो २१ गावांना पाणीपुरवठा.

सायखेडा (मंगरुळपीर, जि. अकोला): मंगरुळपीर तालुक्यातील अडाण नदीवरील मंगरुळपीर शहरासह २१ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या मोतसावंगा धरणातील जलसाठय़ात हिवाळय़ाच्या दिवसांतच घट झाल्याचे दिसत आहे. मोतसावंगा प्रकल्प हा तालुक्यातील महत्त्वाचा जलप्रकल्प आहे. या प्रकल्पावर शेकडो हेक्टर जमिनीचे सिंचन होत, तसेच मंगरुळपीर शहरासह २१ खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी अनियमित पावसाळा झाला होता; परंतु जलसाठे तुडुंब भरले होते. त्यावेळी या प्रकल्पास १00 टक्के जलसाठा भरला होता. मात्र, यावर्षी अत्यल्प पावसामुळे धरणात शंभर टक्के जलसाठाच झाला नाही. मोतसावंगा धरणाची निर्मिती परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतूने १९७१-७२ साली करण्यात आली होती.या प्रकल्पामुळे परिसरातील मोतसावंगा, निंबी, मानोली, गोलवाडी येथील शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. परंतु, प्रत्यक्षात जलपातळी खालावल्यामुळे सिंचनाच्या मुख्य उद्देशाला बगल मिळत् आहे. पाण्याचा वापर योग्य प्रमाणातच करणे गरजेचे आहे; अन्यथा पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.