शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

गटशेती प्रकल्प अहवाल सादर करण्याची अंतीम मुदत ६ आॅक्टोबर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 20:05 IST

वाशिम: गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी ‘शेतकºयांच्या गटशेतीस चालना’ ही राज्यपुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी गटांनी ६ आॅक्टोबरपर्यंत प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे. 

ठळक मुद्देशेतक-यांच्या सबलीकरणासाठी राज्यपुरस्कृत योजना योजनेत सहभागी होण्यासाठी ६ आॅक्टोबरपर्यंत प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी ‘शेतकºयांच्या गटशेतीस चालना’ ही राज्यपुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी गटांनी ६ आॅक्टोबरपर्यंत प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे. किमान २० शेतकरी समुहाच्या माध्यमातून किमान १०० एकर क्षेत्रावर शेतकरी गटामार्फत विविध कृषि व कृषिपुरक उपक्रम प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. हा समूह शेतीचा प्रयोग एक शिवारातील संलग्न भौगौलिक क्षेत्रामध्ये सामुहिकरित्या नियोजनबध्द शेती करणारा असावा. या योजनेतंर्गत सहभागी होणाºया शेतकºयांची आत्मा संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १८९० अथवा कंपनी अधिनियम १९५८ च्या तरतुदीअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गट म्हणून नोंदणी करणे आवश्यक राहील. जिल्ह्यातील शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच ६ आॅक्टोबरपर्यंत आपले प्रकल्प अहवाल सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.