शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सततच्या पावसामुळे बंधारे ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST

जुन महिन्याच्या अखेरपासून जुलैच्या सुरवातीपर्यंत खंड देणाºया पावसाने आता आठवडाभरापासून ठाणच मांडले आहे. प्रत्येक तालुक्यात दरदिवशी कमी अधिक ...

जुन महिन्याच्या अखेरपासून जुलैच्या सुरवातीपर्यंत खंड देणाºया पावसाने आता आठवडाभरापासून ठाणच मांडले आहे. प्रत्येक तालुक्यात दरदिवशी कमी अधिक पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे नदी, नाल्यांचा प्रवाह चांगलाच वाढला असून, जवळपास सर्वच नद्या, नाले आता दुथडीवर आहेत. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक प्रकल्पांत आता ५० टक्के जलसाठा झाला असून, चार लघू प्रकल्प शंभर टक्के भरल्याने त्यांच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीपात्रात पाणी अडविण्यासाठी उभारलेले बंधारेही आता नदी पात्रात पाणी वाढल्याने ‘ओव्हर फ्लो’ झाले आहेत. बंधाºयाच्या भिंतीवरून पाणी सतत वाहत असल्याचे चित्र जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे. सततच्या पावसामुळे भूजल पातळीतही वाढ झाली आहे.

-------

तण व्यवस्थापनात खोळंबा

जिल्ह्यात गत आठवडाभरापासून पावसाने ठाण मांडल्याने पिकांना फायदा झाला असून, खरीप पिके चांगली बहरली आहेत. त्याचवेळी या पिकांत मोठ्या प्रमाणात तणही वाढले आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भिती असल्याने शेतकरी तणनाशक फवारणी किंवा निंदण खुरपणाची कामे करीत आहेत. तथापि, सततच्या पावसामुळे निंदण, खुरपण अशक्य झाले आहे. तर तणनाशक फवारणीही कुचकामी ठरण्याची भिती असल्याने तण व्यवस्थापनात खोळंबा निर्माण झाला आहे.