शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सततच्या पावसामुळे बंधारे ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST

जुन महिन्याच्या अखेरपासून जुलैच्या सुरवातीपर्यंत खंड देणाºया पावसाने आता आठवडाभरापासून ठाणच मांडले आहे. प्रत्येक तालुक्यात दरदिवशी कमी अधिक ...

जुन महिन्याच्या अखेरपासून जुलैच्या सुरवातीपर्यंत खंड देणाºया पावसाने आता आठवडाभरापासून ठाणच मांडले आहे. प्रत्येक तालुक्यात दरदिवशी कमी अधिक पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे नदी, नाल्यांचा प्रवाह चांगलाच वाढला असून, जवळपास सर्वच नद्या, नाले आता दुथडीवर आहेत. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक प्रकल्पांत आता ५० टक्के जलसाठा झाला असून, चार लघू प्रकल्प शंभर टक्के भरल्याने त्यांच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीपात्रात पाणी अडविण्यासाठी उभारलेले बंधारेही आता नदी पात्रात पाणी वाढल्याने ‘ओव्हर फ्लो’ झाले आहेत. बंधाºयाच्या भिंतीवरून पाणी सतत वाहत असल्याचे चित्र जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे. सततच्या पावसामुळे भूजल पातळीतही वाढ झाली आहे.

-------

तण व्यवस्थापनात खोळंबा

जिल्ह्यात गत आठवडाभरापासून पावसाने ठाण मांडल्याने पिकांना फायदा झाला असून, खरीप पिके चांगली बहरली आहेत. त्याचवेळी या पिकांत मोठ्या प्रमाणात तणही वाढले आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भिती असल्याने शेतकरी तणनाशक फवारणी किंवा निंदण खुरपणाची कामे करीत आहेत. तथापि, सततच्या पावसामुळे निंदण, खुरपण अशक्य झाले आहे. तर तणनाशक फवारणीही कुचकामी ठरण्याची भिती असल्याने तण व्यवस्थापनात खोळंबा निर्माण झाला आहे.