शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:09 IST

वाशिम तालुक्यात रविवारी रात्री ८ ते रात्री दहा वाजेपर्यंत जाेरदार पाऊस झाला. पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन खरडली असून, ...

वाशिम तालुक्यात रविवारी रात्री ८ ते रात्री दहा वाजेपर्यंत जाेरदार पाऊस झाला. पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन खरडली असून, नुकतेच उगवत असलेल्या पिकांचेही काही शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. वाशिम ते मंगरूळपीर रस्त्यावर हाेत असलेल्या पावसामुळे रस्ता दिसेनासा झाल्याने रस्त्याच्या कडेला वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. रविवारी झालेेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तसेच शेतीमधील नुकसानाचे पंचनामे त्वरित करण्याची मागणीही शेतकऱ्यांतून केली जात आहे.

.................

कारंजा - मानोरा रस्ता कामामुळे शेतीमधील पिकांचे नुकसान

मानोरा : कारंजा मानोरा रोडचे काम सुरू आहे. ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, उल्हासनगर मुंबई या कंपनीमार्फत हे काम करीत असताना पुलाचे काम करण्यात आले. मात्र, नाल्या व्यवस्थित न काढल्याने वाहून जाणारे पाणी शेतात गेल्याने पिकाचे नुकसान झाले आहे.

मानोरा कारंजा रोडवर धामणी मानोरा शिवारात सुरज पाटील व विनोद भिकाजी पाटील यांच्या शेताजवळ उंच पुलाचे काम करण्यात आले. मात्र, वाहून जाणारे पाणी नाली खोदून व्यवस्थित न काढल्याने सर्व पाणी शेतात गेले. परिणामी सोयाबीन, तूर पिकाचे नुकसान झाले आहे. संबंधीत कंपनी यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी सुरज रमेश पाटील यांनी केली आहे. याबाबत कंपनीचे अधिकारी लोकनाथ पत्रा यांना प्रतिक्रिया विचारण्यास फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.