शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे नोंदणीचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST

सोमवारी रात्री जिल्ह्यात जाेरदार पाऊस पडला. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांची पिकांसह शेतजमीन खरडून गेली ...

सोमवारी रात्री जिल्ह्यात जाेरदार पाऊस पडला. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांची पिकांसह शेतजमीन खरडून गेली आहे. यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांनी ७२ तासांच्या आत १८००१०२४०८८ या टोल फ्री क्रमांकावर आपली नोंदणी करावी. तसेच क्रॉप इन्शुरन्स ॲपचा वापर करून किंवा प्रत्यक्ष कृषी विभागाकडे नुकसानीची नोंदणी करावी, असे आवाहन पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी व कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

---------------

कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक करणार मार्गदर्शन

अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना वेळेत भरपाई मिळावी म्हणून पीकविमा कंपनीकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून, ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी हे मार्गदर्शन करणार असून, त्यानंतरही काही अडचण असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.