शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

कोरोनाचा धोका अजून टळला नाही, खबरदारी घ्यावी -वसुमना पंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST

प्रश्न : जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात काय उपाययोजना करण्यात आल्या? ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. संस्थात्मक ...

प्रश्न : जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात काय उपाययोजना करण्यात आल्या?

ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध केली जात आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षता घेता ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहावे, अशा सूचना दिलेल्या आहेत.

प्रश्न : कोरोनामुळे विविध योजना राबविताना काय अडचणी येतात?

कोरोनाकाळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याला सर्वाधिक प्राधान्य आहे. याशिवाय ग्रामीण भागातील विकासात्मक कामेही रखडणार नाहीत, याचीही दक्षता घेतली जाते. कोरोनाविषयक नियमाचे पालन करीत ग्रामीण भागात शासनाच्या योजना पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्रश्न : अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे मोठ्या संख्येत आहेत. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे का?

जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची महत्त्वाची पदे रिक्त आहेत. उपलब्ध मनुष्यबळानुसार दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिकाऱ्यांची महत्त्वाची पदे भरण्यात यावीत याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जातो.

प्रश्न : ग्रामीण भागातील कोरोना लसीकरणाबाबत काय सांगाल?

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. कोरोना लस ही पूर्णत: सुरक्षित व प्रभावी आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही गैरसमज न ठेवता, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. ग्रामीण भागात लसीकरण शिबिर घेण्यात येत आहेत.