शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

जिल्हा विकासासाठी सहकार्य करा

By admin | Updated: August 17, 2014 01:25 IST

वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मनोहर नाईक यांचे प्रतिपादन.

वाशिम : जिल्हय़ाच्या निर्मितीला नुकतीच सोळा वष्रे पूर्ण झाली आहेत. जिल्हय़ाच्या सर्वांंगीण विकासासाठी व शासकीय योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक गरजू घटकांपर्यंंत पोहचविण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या समन्वयातून प्रयत्न सुरू आहेत. विकासाच्या बाबतीत जिल्हय़ाला राज्यात अग्रेसर करण्यासाठी सर्वांंंनी हातभार लावावा, असे आवाहन राज्याचे अन्न व औषधे प्रशासनमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री ना. मनोहर नाईक यांनी केले.देशाच्या स्वातंत्रदिनाच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात मनोहरराव नाईक यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सोनाली जोगदंड, जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी उपस्थित होते.यावेळी अहिल्याबाई होळकर पुरस्कार २0११-१२ यासाठी नंदाबाई गणोदे रा. अमनवाडी, ता. मालेगाव व सन २0१२-१३ साठी बायडाबाई कांबळे रा. मांगवाडी, ता. रिसोड यांना पुरस्कार मंजूर झाल्याचे नाईक यांनी जाहीर केले.यावेळी जिल्हय़ातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा, उद्योजकांचा व विद्यार्थ्यांंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास स्वातंत्र सैनिक खेडकर, माजी सैनिक, जिल्हा सत्र व न्यायाधीश शिकची, लोकप्रतिनिधी, पत्रकार व विविध कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन शिरसाट व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांनी केले.