शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कनेक्टिव्हिटीचा अभाव दाखवून ज्येष्ठांची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:54 IST

निराधार, वृद्ध, दिव्यांगांना शासनाच्या विविध अर्थसहाय्य योजनेंतर्गत मानधन मिळते. हे मानधन काढण्यासाठी ही मंडळी त्यांचे खाते असलेल्या बँकेत येरझारा ...

निराधार, वृद्ध, दिव्यांगांना शासनाच्या विविध अर्थसहाय्य योजनेंतर्गत मानधन मिळते. हे मानधन काढण्यासाठी ही मंडळी त्यांचे खाते असलेल्या बँकेत येरझारा घालतात. कारंजा येथील बडोदा बँकेच्या शाखेतही अनेक निराधारांचे खाते आहे. हे निराधार मिळालेले मानधन काढण्यासाठी बँकेत चकरा मारत आहेत, तथापि, कनेक्टिव्हिटी नसल्याच्या कारणावरून त्यांना परत पाठविले जात आहे. ही मंडळी दरदिवशी बँकेत येत असल्याने येथे गर्दी होऊन फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा होत आहे. याकडे संबधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी वयोवृध्द नागरिकांकडून होत आहे. बँक व्यवस्थापकांच्या दुर्लक्ष धोरणामुळे या ठिकाणी ग्राहकांची गैरसोय होत आहे. येणाऱ्या ग्राहकांची गर्दी लक्षात घेता. कॅश काऊंटर दोन ठेवायला पाहिजे, मात्र एका ठिकाणाहून व्यवहार सुरू राहतो. तसेच निराधार योजनेसाठी स्वतंत्र खिडकीची व्यवस्था असायला पाहिजे. मात्र एकाच खिडकीवरून व्यवहार सुरू राहतो. त्यामुळे गर्दीचे प्रमाणत वाढते. तसेच नागरिकांची केवायसी करणे ही प्रकिया बंद ठेवण्यात आली आहे. पीक कर्जाच्या बाबतीत शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच निराधार नागरिक दररोज पैसे काढण्यासाठी बँकेत येतात. मात्र बँकेतील कर्मचारी नेट बंद असल्याचे सांगून त्यांना परत पाठवतात. त्यामुळे वयोवृध्द नागरिक विनाकारण दररोज चकरा करतात. या संदर्भांत बँक व्यवस्थापक धमगावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नेट नसल्याने आम्ही काय करू, असे सागून उडवाउडवीची उत्तरे दिली.