शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

वाशिम येथे राशी उद्यानाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:44 IST

पर्यावरणाच्या समस्येने सर्वत्र ग्रासले असून पर्यावरणाचे रक्षण आवश्यक बनले आहे. या अनुषंगाने देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ...

पर्यावरणाच्या समस्येने सर्वत्र ग्रासले असून पर्यावरणाचे रक्षण आवश्यक बनले आहे. या अनुषंगाने देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राशी वनाची निर्मिती केली असून राशीनुसार वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसएमसी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर व प्राचार्य मीना उबगडे होत्या. तर, प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी लक्ष्मण पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजित मुकुंदराव जोशी, शाळेतील माळी विशाल भंगी, रतन भालेराव, पवन खंडेलवाल, प्रणीता हरसुले, स्मिता पाटील, सुनीता बोरकर, अस्मिता वानखडे, किरण देशमुख, संगीता गाडे, स्वाती बोदडे, संदीप बोदडे, संजय बोदडे, बुद्धिसत्त्व वाकोडे, हिरकांत अंभोरे, वाहनचालक सामाजिक वनीकरण विभाग वाशिम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आयाेजन अभिजित जाेशी यांनी केले.