शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

आता तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

By admin | Updated: July 13, 2016 02:25 IST

चांगल्या कामांची दखल : व्हाट्सअप क्रमांक जाहीर.

वाशिम : स्वच्छ भारत मिशन अंतर्गतच्या तक्रारींचा ऑन दी स्पॉट निपटारा करण्यासाठी तसेच चांगल्या कामांची दखल घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने एक व्हाट्सअप क्रमांक जनसेवेत आणला आहे. या ८९७५७६७७४९ क्रमांकावर तक्रार नोंदविल्यानंतर तातडीने दखल घेत निपटारा करण्यात येईल, अशी माहिती स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिली. जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनला गती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी जिल्ह्यात नवनवीन उपक्रमांना सुरुवात केली असून, हा लोकांना अधिक चांगली सेवा देण्याच्या हेतूने स्वच्छ भारत मिशनचा व्हॉट्सअप क्रमांक सुरु करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना हा नंबर पंचायत समितीच्या दर्शनीय भागात प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील स्वच्छतेबाबतच्या यशोगाथांची माहिती जिल्हा कक्षाला त्वरित मिळावी आणि लोकांच्या या अभियानाबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी या नंबरवर लेखी, छायाचित्र, रेकॉर्डिंग किंवा शुटींगच्या स्वरुपात टाकणे अपेक्षित आहे. या नंबरवर फोन न करता वरील स्वरुपातच नागरिकांनी संवाद करावा, असे आवाहन महेश पाटील यांनी केले आहे.