शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

नागरिकांचा मतदानावर बहिष्कार अन् उमेदवारांसाठी गावात प्रचारबंदी

By admin | Updated: September 17, 2014 01:14 IST

कारंजालाड येथील गौतमनगर परिसरात नागरिकांनी लावले फलक

कारंजालाड (वाशिम) : स्थानिक गौतमनगर परिसरातील पक्या रस्त्यांचा प्रश्न मागील ३0 वर्षापासूनरखडलेलाच आहे. पक्क्या रस्त्याच्या मागणीसाठी अनेक लोकप्रतिनिधींचे उंबरवठे झीजवलेत. मात्र प्रश्नाची साधी दखलही न घेतल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर चक्क बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. परिसरातील नागरिकांनी तर चक्क उमेदवारांना प्रचाराकरिता बंदी असल्याचे नामफलक या परिसरातील नागरिकांनी या भागात लावले आहे.नागरिकांनी यापूर्वी १४ जुलै २0१४ रोजी तहसीलदार यांना वरिल मागणीचे निवेदन केले होते व त्यात आगामी विधानसभा निवडणुकीवर सामुहिक बहिष्कार टाक ण्याचा इशारा दिला होता. मात्र या निवेदनाची दखल प्रशासन अथवा लोकप्रतिनिधींनी घेतली नाही. त्यामुळे गौतमनगर, रमाई परिसर, आकाशदीप कॉलनी, गुरूदेवनगर, नामदेव नगर, शांतीनगर, लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांचा संयमाचा अंत होऊन अखेर त्यांनी येणार्‍या विधानसभा निवडणुकीवर सामुहिकरित्या बहिष्कार टाकला आहे.